15 February
-
१९४२: — दुसरे महायुद्ध सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
-
१९३९: — काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले.
-
१८२४: राजेन्द्रलाल मित्रा — प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष
-
१५६४: गॅलेलिओ गॅलिली — इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ
-
१९८०: मनोहर दिवाण — कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय
-
१८६९: मिर्झा गालिब — भारतीय उर्दू कवी