२२ मार्च रोजी झालेल्या घटना.
१७३९: नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली.
१९३३: डकाऊ छळछावणीची सुरुवात झाली.
१९४५: अरब लीगची स्थापना झाली.
१९७०: हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.
१९९९: लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला.