ठळक गोष्टी
  • सुविचार — धैर्य आणि विनयशीलता हे असे गुण आहेत की ढोंगी लोकांना त्याची नक्कल करता येत नाही (लेखक: गटे)
  • जन्म - १५ जुलै १९३५ — भगीरथ प्रसाद त्रिपाठी — भारतीय संस्कृत व्याकरणकार, भाषाशास्त्रज्ञ व योगी — पद्मश्री (निधन: ११ मे २०२२)
  • घटना - १५ जुलै १९५५ — मैनाऊ जाहीरनामा — आण्विक अस्त्रांवर बंदी घालण्यासाठी ५८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्रज्ञानीं या जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या केल्या.
  • सुविचार — जेव्हा दुःखे येतात तेव्हा ती एक एकटी येत नाहीत तर अक्षरशः समूहाने येतात (लेखक: विल्यम शेक्सपियरजन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
  • सुविचार — चुका होणे हे स्वाभाविक आहे झालेली चूक कबूल केली तर आपली प्रगती होऊ शकते परंतु आपली झालेली चूक जो झाकण्याचा प्रयत्न करतो त्याची अधोगती होते (लेखक: अज्ञात)
  • घटना - १५ जुलै २००६ — ट्विटर — हा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१ मार्च निधन

  • २०१६: जिम किमसे (जन्म: १५ सप्टेंबर १९३९ )
  • २००३: गौरी देशपांडे (जन्म: ११ फेब्रुवारी १९४२ )
  • १९९४: मनमोहन देसाई (जन्म: २६ फेब्रुवारी १९३७ )
  • १९९१: एडविन एच लँड (जन्म: ७ मे १९०९ )
  • १९८९: वसंतदादा पाटील (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७ )
  • १९५५: केवलानंद सरस्वती (जन्म: ८ डिसेंबर १८७७ )
  • १९१४: गिल्बर्ट इलियट-मरे-क्यंनमॉंड (जन्म: ९ जून १८४५ )