जन्म - १५ फेब्रुवारी १८२४ — राजेन्द्रलाल मित्रा — प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (निधन: २६ जुलै १८९१)
घटना - १५ फेब्रुवारी १९४२ — दुसरे महायुद्ध सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
सुविचार — इतरांना मदत केल्याशिवाय आपण स्वतःला मदत करू शकत नाही किंवा इतरांना समृद्ध केल्याशिवाय आपण आयुष्यात समृद्ध होऊ शकत नाही (लेखक: जोनेट कोल, स्पेलमन कॉलेज)
घटना - १५ फेब्रुवारी १९३९ — काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले.
सुविचार — अपयशाने खचून जाऊ नका तो यशाकडे जाणारा राजमार्ग आहे या वाटेवर जितकी खाच खडके येतील तितके आपण कौशल्याने चालू (लेखक: जॉन किड्स)
जन्म - १५ फेब्रुवारी १८२४ — राजेन्द्रलाल मित्रा — प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (निधन: २६ जुलै १८९१)
घटना - १५ फेब्रुवारी १९४२ — दुसरे महायुद्ध सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
सुविचार — इतरांना मदत केल्याशिवाय आपण स्वतःला मदत करू शकत नाही किंवा इतरांना समृद्ध केल्याशिवाय आपण आयुष्यात समृद्ध होऊ शकत नाही (लेखक: जोनेट कोल, स्पेलमन कॉलेज)
घटना - १५ फेब्रुवारी १९३९ — काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले.
सुविचार — अपयशाने खचून जाऊ नका तो यशाकडे जाणारा राजमार्ग आहे या वाटेवर जितकी खाच खडके येतील तितके आपण कौशल्याने चालू (लेखक: जॉन किड्स)