सुविचार — चिंतेवर औषध म्हणून दारूपेक्षा काम करणे निश्चितच चांगले (लेखक: थॉमस एडिसन)
घटना - ७ ऑगस्ट १७८९ — अमेरिकेच्या सरकारी युद्ध विभागाची स्थापना झाली.
निधन - ७ ऑगस्ट १९४१ — रबिन्द्रनाथ टागोर — भारतीय कवी, लेखक आणि तत्त्वज्ञ, साहित्याच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवणारे पहिले आशियाई नोबेलविजेते
— नोबेल पुरस्कार, नाइटहूड (जन्म: ७ मे १८६१)
जन्म - ७ ऑगस्ट १९२५ — एम. एस. स्वामीनाथन — भारतीय कृषी शास्त्रज्ञ, भारतातील हरितक्रांतीचे जनक आणि अन्नसुरक्षेचे समर्थक
— भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: २८ सप्टेंबर २०२३)
सुविचार — कीर्ती म्हणजे गाजविलेल्या कर्तुत्वाचा सुगंध आहे (लेखक: सॉक्रेटिस)
सुविचार — स्वच्छ होण्यासाठी फाटावे लागते पवित्र होण्यासाठी जाळून घ्यावे लागते आणि अंकुरित होण्यासाठी गाडून घ्यावे लागते (लेखक: साने गुरुजी)
सुविचार — चिंतेवर औषध म्हणून दारूपेक्षा काम करणे निश्चितच चांगले (लेखक: थॉमस एडिसन)
घटना - ७ ऑगस्ट १७८९ — अमेरिकेच्या सरकारी युद्ध विभागाची स्थापना झाली.
निधन - ७ ऑगस्ट १९४१ — रबिन्द्रनाथ टागोर — भारतीय कवी, लेखक आणि तत्त्वज्ञ, साहित्याच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवणारे पहिले आशियाई नोबेलविजेते
— नोबेल पुरस्कार, नाइटहूड (जन्म: ७ मे १८६१)
जन्म - ७ ऑगस्ट १९२५ — एम. एस. स्वामीनाथन — भारतीय कृषी शास्त्रज्ञ, भारतातील हरितक्रांतीचे जनक आणि अन्नसुरक्षेचे समर्थक
— भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: २८ सप्टेंबर २०२३)
सुविचार — कीर्ती म्हणजे गाजविलेल्या कर्तुत्वाचा सुगंध आहे (लेखक: सॉक्रेटिस)
सुविचार — स्वच्छ होण्यासाठी फाटावे लागते पवित्र होण्यासाठी जाळून घ्यावे लागते आणि अंकुरित होण्यासाठी गाडून घ्यावे लागते (लेखक: साने गुरुजी)
२०२२:इंटरनेट एक्सप्लोरर— मायक्रोसॉफ्टचे ब्रॉउसर २६ वर्षांनी बंद.
२०१२:निक वॉलेंडा— हे नायगारा धबधब्यावर यशस्वीरित्या दोरीवर चालणारे पहिले व्यक्ती बनले.
२००८:लेहमन ब्रदर्स— या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.
२००१:विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम— यांनी राष्ट्रीय अ बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.
२००१:शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO)— चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी स्थापना केली.
१९९७:— अजामीनपात्र गुन्ह्याचा आरोप असलेली व्यक्ती फरारी असेल, तर तिच्यावर आरोपपत्र दाखल नसतानाही न्यायमूर्ती अटक वॉरंट जारी करू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
१९९४:— इस्त्रायल व व्हॅटिकन सिटी यांमधे पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९९३:— संपूर्ण देशी बनावटीच्या सहा अर्जुन रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली.
१९९१:माउंट पिनाटूबोचा ज्वालामुखी— २० व्या शतकातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या ज्वालामुखीच्या उद्रेकात फिलिपाइन्स मधील ८०० पेक्षा जास्त लोकांचे निधन.
१९७०:— बा. पां. आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.
१९४४:दुसरे महायुद्ध— अमेरिकेने जपानच्या दक्षिण सागरी आदेशाची राजधानी सायपनवर आक्रमण केले.
१९४०:दुसरे महायुद्ध— ऑपरेशन एरियल: जर्मनीने पॅरिस आणि बहुतेक देश ताब्यात घेतल्यानंतर मित्र राष्ट्रांच्या सैन्याला फ्रान्सच्या बाहेर काढण्यास सुरुवात केली.
१९३७:नांगा पर्वत— जर्मन गिर्यारोहक कार्ल विएन यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेतील सोळा सदस्यांचे भुसत्खलमुळे निधन. ८००० मीटर शिखरावर एकाच वेळी झालेली हि सर्वात मोठी हानी आहे.
१९२१:बेसी कोलमन— यांना वैमानिकाचा परवाना मिळवला, त्या पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन महिला वैमानिक बनल्या
१९१९:— कॅप्टन जॉन अलकॉक, लेफ्टनंट आर्थर ब्राऊन यांनी विमानातून सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला.
१९०४:स्टीमबोट एस.एस. जनरल स्लोकम— जहाजाला लागलेल्या आगीत किमान १ हजार लोकांचे निधन.
१८६९:— महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला.
१८४४:चार्ल्स गुडइयर— यांनी रबराच्या व्हल्कनायझेशनचे पेटंट घेतले.
१६६७:पहिले रक्त संक्रमण— वैद्यकीय इतिहासात प्रथमच डॉ. जीन-बॅप्टिस्ट डेनिस यांनी १५ वर्षे वयाच्या एका फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकराचे रक्त टोचले.
जन्म
१९५०:लक्ष्मी मित्तल— किंग ऑफ स्टील, भारतीय-इंग्रजी व्यापारी — पद्मा विभूषण
१९३७:अण्णा हजारे— भारतीय थोर समाजसेवक आणि भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ते — पद्मभूषण, पद्मश्री
१९०७:ना. ग. गोरे— स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत
(निधन: १ मे १९९३
)
निधन
२०२२:गोपीचंद नारंग— भारतीय साहित्य समीक्षक — पद्म भूषण, पद्मश्री
(जन्म: ११ फेब्रुवारी १९३१
)
१९८३:श्रीरंगम श्रीनिवास राव— तेलुगू कवी गीतकार — साहित्य अकादमी पुरस्कार
(जन्म: ३० एप्रिल १९१०
)