जन्म - ९ मे १८८६ — केशवराव मारुतराव जेधे — स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते (निधन: १२ नोव्हेंबर १९५९)
सुविचार — निराशाही मनुष्याचे असलेले हातपाय मोडते परंतु आशा ही परमेश्वराच्या कृपेने लंगड्या माणसालाही पर्वताचे उल्लंघन करायला प्रवृत्त करते (लेखक: शि म परांजपे)
जन्म - ९ मे १८८६ — केशवराव मारुतराव जेधे — स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते (निधन: १२ नोव्हेंबर १९५९)
सुविचार — निराशाही मनुष्याचे असलेले हातपाय मोडते परंतु आशा ही परमेश्वराच्या कृपेने लंगड्या माणसालाही पर्वताचे उल्लंघन करायला प्रवृत्त करते (लेखक: शि म परांजपे)
१९९७:— राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ओमप्रकाश भसीन पुरस्कार जाहीर करण्यात आला.
१९७७:— टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी प्रथम ऑप्टिकल फाइबरचा वापर केला गेला.
१९७०:— पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
१९४८:— अरब-इस्त्रायल युद्ध - अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.
१०५६:— क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट झाला.
जन्म
१९२९:अशोक केळकर— भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक — पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार
(निधन: २० सप्टेंबर २०१४
)
१९१६:कानन देवी— भारतीय अभिनेत्री आणि गायिका
(निधन: १७ जुलै १९९२
)
निधन
२०१३:जगदीश शरण वर्मा— भारताचे २७वे सरन्यायाधीश
(जन्म: १८ जानेवारी १९३३
)
२०१३:लालगुडी जयरामन— व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक — पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
(जन्म: १७ सप्टेंबर १९३०
)