१९९७:— राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ओमप्रकाश भसीन पुरस्कार जाहीर करण्यात आला.
१९७७:— टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी प्रथम ऑप्टिकल फाइबरचा वापर केला गेला.
१९७०:— पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
१९४८:— अरब-इस्त्रायल युद्ध - अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.
१०५६:— क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट झाला.
जन्म
१९४५:गोपाळकृष्ण गांधी— भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी
१९४४:स्टीव्ह फॉसेट— अमेरिकन वैमानिक, ग्लोबल फायर या फुग्यातून पॅसिफिक महासागर एकट्याने उड्डाण करून न थांबता ओलांडणारे पहिले व्यक्ती
(निधन: ३ सप्टेंबर २००७
)
१९२९:अशोक केळकर— भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक — पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार
(निधन: २० सप्टेंबर २०१४
)
१९२९:उषा किरण— चित्रपट अभिनेत्री
(निधन: ९ मार्च २०००
)
१९१६:कानन देवी— भारतीय अभिनेत्री आणि गायिका
(निधन: १७ जुलै १९९२
)
१८७०:व्लादिमिर लेनिन— रशियन क्रांतिकारक
(निधन: २१ जानेवारी १९२४
)
१८५४:हेन्री ला फॉन्टेन,— बेल्जियन वकील आणि लेखक — नोबेल पारितोषिक
(निधन: १४ मे १९४३
)
१८१२:जेम्स ऍॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे डलहौसी— भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड
(निधन: १९ डिसेंबर १८६०
)
१६९८:सत्पुरुष शिवदिननाथ— नाथपरंपरेतील एका शाखेचे प्रमुख
निधन
२०१३:जगदीश शरण वर्मा— भारताचे २७वे सरन्यायाधीश
(जन्म: १८ जानेवारी १९३३
)