ठळक गोष्टी
  • सुविचार — रागातून क्रांती निर्माण होते क्रांतीमुळे स्मरणशक्तीला अस्थिरता येते, भ्रमामुळे बुद्धी विनाश होतो आणि बुद्धिविनाशाने माणसाचा सर्वनाश घडतो (लेखक: भगवद्गीता)
  • घटना - १२ जून २०१४ — इराकमधील तिक्रिट येथील कॅम्प स्पाइचरवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट यांच्या आतंकी हल्ल्यात १०९५ ते १७०० लोकांची हत्या. हा इतिहासातील २रा सगळ्यात भयावह आणि मोठा आतंकी हल्ला आहे.
  • घटना - १२ जून २००१ — कोनेरु हंपी — या बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनल्या. हा पराक्रम करणाऱ्या त्या भारतातील सर्वात कमी वयाच्या व एकुणात दुसऱ्या खेळाडू आहेत.
  • सुविचार — जीवनात येणारे खडतर प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच आलेले असतात अशा परिस्थितीतून बाहेर पडल्यानंतरच खरी अनुकूलता अनुभवता येते (लेखक: रोज वेल्थ)
  • १२ जून विशेष दिन — जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन
  • सुविचार — घर हे दगड विटांनी बांधले जात नाही तर जे जिव्हाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्यांनी बांधले जाते तेच खरे घर (लेखक: वि वा शिरवाडकर)
  • जन्म - १२ जून १९५७ — गीतांजली श्री — हिंदी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक — आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

११ एप्रिल

घटना

  • १९९९:
  • १९९२:
  • १९८६:
  • १९७९:
  • १९७६:
  • १९७०:
  • १९१९:

जन्म

  • १९५१: रोहिणी हटंगडी
  • १८६९: कस्तुरबा गांधी (निधन: २२ फेब्रुवारी १९४४ )
  • १८२७: महात्मा फुले (निधन: २८ नोव्हेंबर १८९० )
  • १७५५: जेम्स पार्किन्सन (निधन: २१ डिसेंबर १८२४ )

निधन

  • २००९: विष्णू प्रभाकर (जन्म: २१ जून १९१२ )
  • २०००: कमल रणदिवे (जन्म: ८ नोव्हेंबर १९१७ )