सुविचार — तुम्ही जर स्वतःच्या मानसन्मानाला महत्त्व देत असाल तर गुणवान लोकांच्या संगतीत राहा वाईट लोकांच्या संगतीत राहण्यापेक्षा तुम्ही एकटे राहिलेलेच… (लेखक: जॉर्ज वॉशिंग्टन — जन्म: २२ फेब्रुवारी १७३२ | निधन: १४ डिसेंबर १७९९)
सुविचार — रागातून क्रांती निर्माण होते क्रांतीमुळे स्मरणशक्तीला अस्थिरता येते, भ्रमामुळे बुद्धी विनाश होतो आणि बुद्धिविनाशाने माणसाचा सर्वनाश घडतो (लेखक: भगवद्गीता)
घटना - १६ मे १८६६ — अमेरिका — देशात पाच सेन्ट किंवा निकेल हे नाणे व्यवहारात आले.
घटना - १६ मे १९९३ — बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम नोंदविला.
सुविचार — सर्व गोष्टींपासून पश्चाताप होतो पण मौन पाळल्याचा प्रचारक कधीच होत नाही (लेखक: मिन्यादार)
निधन - १६ मे १९३८ — जोसेफ स्ट्रॉस — अमेरिकन अभियंते, गोल्डन गेट ब्रिजचे सह-रचनाकार (जन्म: ९ जानेवारी १८७०)
सुविचार — तुम्ही जर स्वतःच्या मानसन्मानाला महत्त्व देत असाल तर गुणवान लोकांच्या संगतीत राहा वाईट लोकांच्या संगतीत राहण्यापेक्षा तुम्ही एकटे राहिलेलेच… (लेखक: जॉर्ज वॉशिंग्टन — जन्म: २२ फेब्रुवारी १७३२ | निधन: १४ डिसेंबर १७९९)
सुविचार — रागातून क्रांती निर्माण होते क्रांतीमुळे स्मरणशक्तीला अस्थिरता येते, भ्रमामुळे बुद्धी विनाश होतो आणि बुद्धिविनाशाने माणसाचा सर्वनाश घडतो (लेखक: भगवद्गीता)
घटना - १६ मे १८६६ — अमेरिका — देशात पाच सेन्ट किंवा निकेल हे नाणे व्यवहारात आले.
घटना - १६ मे १९९३ — बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम नोंदविला.
सुविचार — सर्व गोष्टींपासून पश्चाताप होतो पण मौन पाळल्याचा प्रचारक कधीच होत नाही (लेखक: मिन्यादार)
निधन - १६ मे १९३८ — जोसेफ स्ट्रॉस — अमेरिकन अभियंते, गोल्डन गेट ब्रिजचे सह-रचनाकार (जन्म: ९ जानेवारी १८७०)
२००७:निकोलाय सारकॉझी— फ्रान्स देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले.
२००५:कुवेत— देशात स्त्रियांना प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला.
२०००:बॅडमिंटन— अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी तसेच खेळांचे दूरचित्रवाणी प्रसारण सुलभ करण्यासाठी या खेळातील गेम १५ ऐवजी ७ गुणांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
१९९६:अटलबिहारी वाजपेयी— भारताचे १०वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली.
१९९३:— बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम नोंदविला.
१९७५:जुंको तबेई— माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला बनल्या.
१९६९:रशिया— देशाचे व्हेनेरा-५ हे मानवविरहित अंतराळयान शुक्र ग्रहावर उतरले.
१९२९:ऑस्कर— हॉलिवूडच्या ऍकेडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ऑस्कर असे नाव पडले.
१८९९:बाळकृष्ण चाफेकर— क्रांतिकारक यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.
१८६६:अमेरिका— देशात पाच सेन्ट किंवा निकेल हे नाणे व्यवहारात आले.
१७३९:वसईची लढाई— मराठ्यांनी पोर्तुगीज सैन्याचा पराभव केल्याने लढाई संपली.
१६६५:— पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाने घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्न करताना मुरारबाजी यांचे निधन.
जन्म
१९४७:वरिंदर सिंग— भारतीय फील्ड हॉकी खेळाडू — ऑलिम्पिक कांस्यपदक, ध्यानचंद खेलरत्न
(निधन: २८ जून २०२२
)