ठळक गोष्टी
-
निधन - २७ मे १९८६ — अजोय मुखर्जी — पश्चिम बंगालचे ४थे मुख्यमंत्री — पद्म विभूषण (जन्म: १५ एप्रिल १९०१)
-
निधन - २७ मे १९३५ — रमाबाई भीमराव आंबेडकर — डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी
-
सुविचार — जो विजयानंतरही स्वतःवर सीएम ठेवू शकतो त्याला दुप्पट विजय लागतो (लेखक: बी एफ बेकॉन)
-
सुविचार — कोणत्याही समाजाची उन्नती त्याच्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून आहे (लेखक: अज्ञात)
-
घटना - २७ मे १९०६ — महाराष्ट्र साहित्य परिषद — स्थापना.
-
सुविचार — सैन्याने आक्रमण तो कविता येते पण काळानुरूप साकारणाऱ्या कल्पनांना अटकाव करता येत नाही (लेखक: विक्टर हुंगा)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
निधन - २७ मे १९८६ — अजोय मुखर्जी — पश्चिम बंगालचे ४थे मुख्यमंत्री — पद्म विभूषण (जन्म: १५ एप्रिल १९०१)
-
निधन - २७ मे १९३५ — रमाबाई भीमराव आंबेडकर — डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी
-
सुविचार — जो विजयानंतरही स्वतःवर सीएम ठेवू शकतो त्याला दुप्पट विजय लागतो (लेखक: बी एफ बेकॉन)
-
सुविचार — कोणत्याही समाजाची उन्नती त्याच्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून आहे (लेखक: अज्ञात)
-
घटना - २७ मे १९०६ — महाराष्ट्र साहित्य परिषद — स्थापना.
-
सुविचार — सैन्याने आक्रमण तो कविता येते पण काळानुरूप साकारणाऱ्या कल्पनांना अटकाव करता येत नाही (लेखक: विक्टर हुंगा)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
२०२२: — भारतातील लडाखमध्ये २६ सैनिकांना घेऊन जाणारे वाहन श्योक नदीत कोसळले आणि त्यात ७ सैनिकांचे निधन.
-
२०१६: हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क — आणि हिबाकुशाला भेट देणारे बराक ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहेत.
-
१९९९: — अमेरिकेचे डिस्कव्हरी हे अंतराळयान नव्या अंतराळस्थानकाकडे झेपावले.
-
१९९८: ग्रँड प्रिन्सेस — या जगातल्या (त्याकाळच्या) सर्वात मोठ्या व सर्वात महागड्या जहाजाने आपल्या पहिल्या सफरीला सुरुवात केली.
-
१९५१: तारापोरवाला मत्स्यालय, मुंबई — सुरू झाले.
-
१९४१: दुसरे महायुद्ध — अमेरिका देशात आणीबाणी जाहीर.
-
१९३०: ख्रायसलर सेंटर, न्यूयॉर्क — या त्याकाळातील सर्वात उंच (३१९ मीटर - १०४६ फूट) इमारतीचे उदघाटन झाले.
-
१९०६: महाराष्ट्र साहित्य परिषद — स्थापना.
-
१८८३: अलेक्झांडर (तिसरा) — रशियाचा झार बनला.
-
१९७५: मायकेल हसी — ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
-
१९५७: नितीन गडकरी — भारतीय वकील आणि राजकारणी
-
१९२८: बिपन चंद्र — भारतीय इतिहासकार
-
१९८६: अजोय मुखर्जी — पश्चिम बंगालचे ४थे मुख्यमंत्री — पद्म विभूषण
-
१९६४: पं. जवाहरलाल नेहरू — भारताचे पहिले पंतप्रधान — भारतरत्न
-
१९३५: रमाबाई भीमराव आंबेडकर — डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी