घटना - ३१ ऑगस्ट १९९७ — प्रिन्सेस डायना आणि तिचा मित्र डोडी अल फायेद ठार झाले.
जन्म - ३१ ऑगस्ट १९४० — शिवाजी गोविंदराव सावंत — मराठी कादंबरीकार, ‘मृत्युंजय’ आणि ‘छावा’ साठी प्रसिद्ध साहित्यिक — मूर्तिदेवी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण (निधन: १८ सप्टेंबर २००२)
सुविचार — अंतकरणातील पश्चातापाच्या भयंकर वेदना कुठलाही कान ऐकू शकणार नाही अगर जीभ सांगू शकणार नाही (लेखक: बायरन)
सुविचार — परस्परांना हात द्यायचा असतो हात दाखवायचा नसतो (लेखक: अण्णा हजारे — जन्म: १५ जून १९३७)
घटना - ३१ ऑगस्ट १९९६ — पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान.
सुविचार — दिव्या गतीने जाणाऱ्या मनुष्य अशक्यतेच्या गावात अपयशाच्या मुक्कामाला जाऊन पोहोचतो (लेखक: थॉमस कार्लइल)
घटना - ३१ ऑगस्ट १९९७ — प्रिन्सेस डायना आणि तिचा मित्र डोडी अल फायेद ठार झाले.
जन्म - ३१ ऑगस्ट १९४० — शिवाजी गोविंदराव सावंत — मराठी कादंबरीकार, ‘मृत्युंजय’ आणि ‘छावा’ साठी प्रसिद्ध साहित्यिक — मूर्तिदेवी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण (निधन: १८ सप्टेंबर २००२)
सुविचार — अंतकरणातील पश्चातापाच्या भयंकर वेदना कुठलाही कान ऐकू शकणार नाही अगर जीभ सांगू शकणार नाही (लेखक: बायरन)
सुविचार — परस्परांना हात द्यायचा असतो हात दाखवायचा नसतो (लेखक: अण्णा हजारे — जन्म: १५ जून १९३७)
घटना - ३१ ऑगस्ट १९९६ — पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान.
सुविचार — दिव्या गतीने जाणाऱ्या मनुष्य अशक्यतेच्या गावात अपयशाच्या मुक्कामाला जाऊन पोहोचतो (लेखक: थॉमस कार्लइल)
१९९७:— प्रिन्सेस डायना आणि तिचा मित्र डोडी अल फायेद ठार झाले.
१९९६:— पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान.
१९९१:— किरगिझिस्तान सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
१९८४:मचमुसिक कंपनी— सुरवात.
१९७१:— अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोव्हर चालवणारा पहिला मानव ठरला.
१९७०:— राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.
१९६२:— त्रिनिदाद व टोबॅगो युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाले.
१९५७:— मलेशियाला युनायटेड किंगडम पासून स्वतंत्र मिळाले.
१९४७:— भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
१९२०:— खिलाफत चळवळीची सुरुवात.
१९२०:— खिलाफत चळवळीची सुरुवात.
जन्म
१९४०:शिवाजी गोविंदराव सावंत— मराठी कादंबरीकार, ‘मृत्युंजय’ आणि ‘छावा’ साठी प्रसिद्ध साहित्यिक — मूर्तिदेवी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण
(निधन: १८ सप्टेंबर २००२
)
निधन
२०२०:प्रणब मुखर्जी— भारतीय राजकारणी आणि भारताचे १३वे राष्ट्रपती — भारतरत्न, पद्मविभूषण
(जन्म: ११ डिसेंबर १९३५
)
१९७३:ताराबाई मोडक— शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमंदिरांच्या निर्मात्या
(जन्म: १९ एप्रिल १८९२
)