सुविचार — चुका होणे स्वाभाविक आहे झालेली चूक कबूल केली तरच आपली प्रगती होऊ शकते आपली झालेली चूक जो झाकण्याचा प्रयत्न करतो त्याची अधोगती होते (लेखक: महात्मा गांधी)
सुविचार — दूर निश्चय आणि एकजुटीने कृती करणाऱ्यांनाच कर्मभूमीत यश मिळते (लेखक: लोकमान्य टिळक)
घटना - १ ऑगस्ट १९९४ — भारतीय रेल्वे — प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.
घटना - १ ऑगस्ट १९१४ — पहिले महायुद्ध — जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले, इथूनच पहिल्या महायुद्धाची सुरवात.
निधन - १ ऑगस्ट १९६७ — रिचर्ड कुहन — ऑस्ट्रियन-जर्मन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार (जन्म: ३ डिसेंबर १९००)
सुविचार — तुम्ही आनंदात असाल तर लोक तुमच्या जवळ येतील तुम्ही दुःखात असाल तर लोक पाठ फिरवतील आणि जातील तुमच्या सर्व सुखात त्यांना भागीदार व्हायचे असते… (लेखक: केला विलर मिल्कॉक्स)
सुविचार — चुका होणे स्वाभाविक आहे झालेली चूक कबूल केली तरच आपली प्रगती होऊ शकते आपली झालेली चूक जो झाकण्याचा प्रयत्न करतो त्याची अधोगती होते (लेखक: महात्मा गांधी)
सुविचार — दूर निश्चय आणि एकजुटीने कृती करणाऱ्यांनाच कर्मभूमीत यश मिळते (लेखक: लोकमान्य टिळक)
घटना - १ ऑगस्ट १९९४ — भारतीय रेल्वे — प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.
घटना - १ ऑगस्ट १९१४ — पहिले महायुद्ध — जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले, इथूनच पहिल्या महायुद्धाची सुरवात.
निधन - १ ऑगस्ट १९६७ — रिचर्ड कुहन — ऑस्ट्रियन-जर्मन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार (जन्म: ३ डिसेंबर १९००)
सुविचार — तुम्ही आनंदात असाल तर लोक तुमच्या जवळ येतील तुम्ही दुःखात असाल तर लोक पाठ फिरवतील आणि जातील तुमच्या सर्व सुखात त्यांना भागीदार व्हायचे असते… (लेखक: केला विलर मिल्कॉक्स)
२०२२:मंकीपॉक्स रोगराई २०२२— भारताने केरळमध्ये मंकीपॉक्स रोगामुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची अधिकृत नोंद केली.
२००८:के२ शिखर— ११ पर्वतारोहणांचा जगातील दुसऱ्या उंच शीखरावर निधन झाले.
२००८:बीजिंग-टियांजिन इंटरसिटी रेल्वे— जगातील सर्वात वेगवान प्रवासी रेल्वेची सेवा सुरु.
२००१:पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ— स्थापना.
१९९६:राजकुमार— कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते, निर्माते, यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९९४:भारतीय रेल्वे— प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.
१९८१:एम.टी.व्ही. (MTV)— चॅनलचे अमेरिकेत प्रसारण सुरु झाले.
१९८०:विग्डीस फिनबोगाडोत्तिर— या आइसलँड देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या, आणि जगातील पहिल्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या महिला राष्ट्रप्रमुख बनल्या.