ठळक गोष्टी
-
सुविचार — मनुष्याची किंमत त्याच्या मतावर नसून आचरणावर असते (लेखक: महर्षी कर्वे)
-
घटना - २१ मे १९९१ — राजीव गांधी — भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर, तमिळ नाडू येथे आत्मघातकी आतंकवाद्यांनी हत्या केली.
-
सुविचार — परस्परात प्रेम असणे हाच खरा स्वर्ग (लेखक: जी ग्रँडविले)
-
सुविचार — खोबरे पाहिजे असेल तर नारळ फोडले पाहिजे (लेखक: जे ग्रज)
-
जन्म - २१ मे १९३१ — शरद जोशी — हिंदी कवी, लेखक व उपहासकार (निधन: ५ सप्टेंबर १९९१)
-
घटना - २१ मे १९३२ — अमेलिया इअरहार्ट — अटलांटिक महासागर एकटयाने पार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — मनुष्याची किंमत त्याच्या मतावर नसून आचरणावर असते (लेखक: महर्षी कर्वे)
-
घटना - २१ मे १९९१ — राजीव गांधी — भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर, तमिळ नाडू येथे आत्मघातकी आतंकवाद्यांनी हत्या केली.
-
सुविचार — परस्परात प्रेम असणे हाच खरा स्वर्ग (लेखक: जी ग्रँडविले)
-
सुविचार — खोबरे पाहिजे असेल तर नारळ फोडले पाहिजे (लेखक: जे ग्रज)
-
जन्म - २१ मे १९३१ — शरद जोशी — हिंदी कवी, लेखक व उपहासकार (निधन: ५ सप्टेंबर १९९१)
-
घटना - २१ मे १९३२ — अमेलिया इअरहार्ट — अटलांटिक महासागर एकटयाने पार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
१९९६: माधवराव पाटील — ब्रिटन मधील इलिंग शहराचे महापौर झाले.
-
१९९४: सुश्मिता सेन — यांना ४३ व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस युनिव्हर्स किताब प्रदान. हा किताब मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहे.
-
१९९२: चीन — देशाने १,००० किलो टन क्षमतेच्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे.
-
१९९१: राजीव गांधी — भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर, तमिळ नाडू येथे आत्मघातकी आतंकवाद्यांनी हत्या केली.
-
१९३२: अमेलिया इअरहार्ट — अटलांटिक महासागर एकटयाने पार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
-
१९०४: फेड्रेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (फिफा) — पॅरिसमध्ये सुरवात.
-
१८८१: रेड क्रॉस सोसायटी — अमेरिकन रेड क्रॉस सोसायटीची वॉशिंग्टन (डी. सी.) येथे स्थापना झाली.
-
१९६०: मोहनलाल — दक्षिण भारतीय अभिनेते
-
१९३१: शरद जोशी — हिंदी कवी, लेखक व उपहासकार
-
१९९१: राजीव गांधी — भारताचे ६वे पंतप्रधान
-
१९७९: जानकीदेवी बजाज — भारतीय स्वातंत्र्य वीरांगना