सुविचार — माणसे जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते (लेखक: वि स खांडेकर)
सुविचार — धैर्य असल्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही मूल्यांशी बांधिलकी राखता येत नाही म्हणूनच धैर्य हा सर्वात मोठा सद्गुण असला पाहिजे (लेखक: माया anyelu)
सुविचार — चुका होणे स्वाभाविक आहे झालेली चूक कबूल केली तरच आपली प्रगती होऊ शकते आपली झालेली चूक जो झाकण्याचा प्रयत्न करतो त्याची अधोगती होते (लेखक: महात्मा गांधी)
घटना - २६ जून १९७७ — एल्व्हिस प्रेस्ली — यांचा शेवटचा जाहीर कार्यक्रम झाला.
सुविचार — माणसे जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते (लेखक: वि स खांडेकर)
सुविचार — धैर्य असल्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही मूल्यांशी बांधिलकी राखता येत नाही म्हणूनच धैर्य हा सर्वात मोठा सद्गुण असला पाहिजे (लेखक: माया anyelu)
सुविचार — चुका होणे स्वाभाविक आहे झालेली चूक कबूल केली तरच आपली प्रगती होऊ शकते आपली झालेली चूक जो झाकण्याचा प्रयत्न करतो त्याची अधोगती होते (लेखक: महात्मा गांधी)
घटना - २६ जून १९७७ — एल्व्हिस प्रेस्ली — यांचा शेवटचा जाहीर कार्यक्रम झाला.