ठळक गोष्टी
  • सुविचार — सचिव गोष्टीचे ज्ञान नसेल तर ग्रंथ निरोपयोगी ठरतात (लेखक: सॅम्युएल जॉन्सन)
  • सुविचार — ज्याप्रमाणे एखादी लहानशी मेणबत्ती ही बहुतांलचा अंधार घालविते त्याचप्रमाणे तुमची सतकृत्ये ही जगात प्रभाव पडत असते (लेखक: विल्यम शेक्सपियरजन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
  • घटना - १५ फेब्रुवारी १९३९ — काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले.
  • सुविचार — आदर्श समाज म्हणजे संपूर्णपणे कल्पनेवर तयार झालेले नाटक (लेखक: जॉर्ज संतायना)
  • निधन - १५ फेब्रुवारी १८६९ — मिर्झा गालिब — भारतीय उर्दू कवी (जन्म: २७ डिसेंबर १७९७)
  • घटना - १५ फेब्रुवारी १९४२ — दुसरे महायुद्ध सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१५ फेब्रुवारी


घटना

  • १९४२:
  • १९३९:

जन्म

  • १८२४: राजेन्द्रलाल मित्रा (निधन: २६ जुलै १८९१ )
  • १५६४: गॅलेलिओ गॅलिली (निधन: ८ जानेवारी १६४२ )

निधन

  • १९८०: मनोहर दिवाण
  • १८६९: मिर्झा गालिब (जन्म: २७ डिसेंबर १७९७ )