२०२२:गीतांजली श्री— लिखित रेत समाधी या पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतरीत टॉम्ब ऑफ सेंड (Tomb of Sand) पुस्तकासाठी २०२२ चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला.
२०१४:— नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.
१९९९:— श्रीहरिकोटा येथून पी. एस. एल. व्ही. - सी. २ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय. एस. एस. पी. ४ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. - टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले.
१९८९:— मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराचे उदघाटन झाले.
१९७१:बांगलादेश मुक्तिसंग्राम— बांगलादेशातील सिल्हेटमधील बुरुंगा येथे पाकिस्तानी लष्कराने किमान ७१ हिंदूंची कत्तल केली.
१८९६:निकोलस (दुसरा)— रशियाचा झार बनला.
जन्म
१९३८:के. बिक्रम सिंग— भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते
(निधन: १२ मे २०१३
)
१९३७:मनोरमा— भारतीय अभिनेत्री आणि गायिका — पद्मश्री
(निधन: १० ऑक्टोबर २०१५
)
निधन
२०११:रजनीकांत आरोळे— जामखेड मॉडेलचे जनक — पद्म भूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार
(जन्म: १० जुलै १९३४
)