घटना - ५ फेब्रुवारी २००३ — भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावलानाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
सुविचार — यांत्रिक वृत्तीची माणसे चैतन्यहीन असतात (लेखक: जी एस लो)
घटना - ५ फेब्रुवारी २००३ — भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावलानाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
सुविचार — यांत्रिक वृत्तीची माणसे चैतन्यहीन असतात (लेखक: जी एस लो)
२००३:— भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावलानाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
१९४८:— गांधी वधानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुरक्षा-निर्बंधान्वये अटक झाली.
जन्म
१९४८:नीला सत्यनारायणन— महाराष्ट्रातील पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त
(निधन: १६ जुलै २०२०
)
१९३६:बाबा महाराज सातारकर— भारतीय कीर्तनकार
(निधन: २६ ऑक्टोबर २०२३
)