ठळक गोष्टी
  • घटना - २६ एप्रिल १९६४ — टांगानिका झांजीबार मिळून टांझानिया देश तयार झाला.
  • घटना - २६ एप्रिल १९८९ — बांगलादेशमधे चक्रीवादळामुले सुमारे १,३०० लोक ठार, १२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले.
  • २६ एप्रिल विशेष दिन — जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन
  • सुविचार — जगात तलवार आणि मन अशा दोनच शक्ती आहेत नेहमी महत्त्वाच्या क्षणी मन हेच तलवारीचा पराभव करीत असते (लेखक: नेपोलियन बोनापार्ट)
  • सुविचार — जर तुम्हाला उडता येत नसेल तर पळा पडता येत नसेल तर चाला चालताही येत नसेल तर सांगा पण सतत हालचाल करा (लेखक: मार्टिन ल्युथर किंग (ज्यु))
  • घटना - २६ एप्रिल १९७३ — अजित नाथ रे भारताचे १४ वे सरन्यायाधीश झाले.
  • सुविचार — पैसा नावलौकिक कीर्ती किंवा पंडित्यही फलदायी होत नाही प्रेमच सर्वत्रफलदायी होत असते चारित्रही अडचणीवर मात करून आपला मार्ग सुखकर आणि मोकळा कर… (लेखक: अज्ञात)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२६ एप्रिल


आजचे विशेष दिन

  • जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन

घटना

  • २००५:
  • १९९५:
  • १९८९:
  • १९८६:
  • १९७३:
  • १९७०:
  • १९६४:
  • १९६२:
  • १९३३:
  • १९०३:

जन्म

  • १९४८: मौशमी चटर्जी
  • १९०८: सर्वमित्र सिकरी (निधन: २४ सप्टेंबर १९९२ )

निधन