ठळक गोष्टी
-
घटना - २७ जुलै २०१२ — ऑलिम्पिक — लंडन येथे ३०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
-
घटना - २७ जुलै २०१५ — पंजाब — पोलीस स्टेशनवर बंदूकधाऱ्यांनी हल्ला केल्याने किमान ७ लोकांचे निधन तर अनेक जखमी झाले.
-
सुविचार — जे लोक उदंड आत्मविश्वास शौर्य आणि चिकाटी यांच्या जोरावर नेते झाले अशा लोकांनीच जगाचा इतिहास घडला आहे (लेखक: महात्मा गांधी)
-
सुविचार — स्वातंत्र्य म्हणजे स्वतः त सुधारणा करण्यासाठी मिळालेली संधी (लेखक: अल्बर्ट कामु)
-
सुविचार — आरामात जीवन जगायचे असेल तर एकूण घ्या पाहून घ्या पण बोलू नका (लेखक: जॉन फ्लोरिओ)
-
घटना - २७ जुलै १९२१ — टोरँटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट इन्सुलिन शुद्ध स्वरूपात विभक्त करण्यात यश मिळवले.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - २७ जुलै २०१२ — ऑलिम्पिक — लंडन येथे ३०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
-
घटना - २७ जुलै २०१५ — पंजाब — पोलीस स्टेशनवर बंदूकधाऱ्यांनी हल्ला केल्याने किमान ७ लोकांचे निधन तर अनेक जखमी झाले.
-
सुविचार — जे लोक उदंड आत्मविश्वास शौर्य आणि चिकाटी यांच्या जोरावर नेते झाले अशा लोकांनीच जगाचा इतिहास घडला आहे (लेखक: महात्मा गांधी)
-
सुविचार — स्वातंत्र्य म्हणजे स्वतः त सुधारणा करण्यासाठी मिळालेली संधी (लेखक: अल्बर्ट कामु)
-
सुविचार — आरामात जीवन जगायचे असेल तर एकूण घ्या पाहून घ्या पण बोलू नका (लेखक: जॉन फ्लोरिओ)
-
घटना - २७ जुलै १९२१ — टोरँटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट इन्सुलिन शुद्ध स्वरूपात विभक्त करण्यात यश मिळवले.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२९ ऑगस्ट
-
७०८: — जपानमध्ये पहिल्यांदा तांब्याची नाणी बनवली गेली. (पारंपारिक जपानी तारीख)
-
२००४: — मायकेल शुमाकर यांनी पाचव्यांदा फॉर्मुला वन ड्राईव्हर्स चॅम्पियनशिप जिंकले.
-
१९७४: — चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.
-
१९६६: — द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.
-
१९४७: — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली.
-
१९१८: — टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
-
१८९८: — गुडईयर कंपनीची स्थापना झाली.
-
१८३३: — युनायटेड किंगडमच्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.
-
१८३१: — मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.
-
१८२५: — पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
-
१४९८: — वास्को द गामा कालिकतहुन पोर्तुगालला परत निघाला.
-
१९०५: मेजर ध्यानचंद — भारतीय हॉकीपटू — पद्म भूषण, ऑलम्पिक सुर्वण पदक
-
१९०१: विठ्ठलराव विखे पाटील — सहकारमहर्षी — पद्मश्री
-
२००८: जयश्री गडकर — मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री