ठळक गोष्टी
सुविचार — दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे अधिक चांगले ( लेखक: मोहम्मद पैगंबर )
१२ जून विशेष दिन — जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन
घटना - १२ जून १९७५ — इंदिरा गांधी — अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.
सुविचार — छातीच्या पुढे बिंदी जाऊ लागली की समजावे आपल्या शरीरात रोग घर करीत आहे ( लेखक: पं श्री दा सातवडेकर )
सुविचार — स्वतःची चिंता न बाळगता जो दुसऱ्याची चिंता करतो तोच खरा संन्यासी ( लेखक: रामकृष्ण परमहंस — जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ | निधन: १६ ऑगस्ट १८८६ )
घटना - १२ जून २००१ — कोनेरु हंपी — या बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनल्या. हा पराक्रम करणाऱ्या त्या भारतातील सर्वात कमी वयाच्या व एकुणात दुसऱ्या खेळाडू आहेत.
घटना - १२ जून १८९८ — फिलिपाइन्स — देशाने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
सुविचार — दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे अधिक चांगले ( लेखक: मोहम्मद पैगंबर )
१२ जून विशेष दिन — जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन
घटना - १२ जून १९७५ — इंदिरा गांधी — अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.
सुविचार — छातीच्या पुढे बिंदी जाऊ लागली की समजावे आपल्या शरीरात रोग घर करीत आहे ( लेखक: पं श्री दा सातवडेकर )
सुविचार — स्वतःची चिंता न बाळगता जो दुसऱ्याची चिंता करतो तोच खरा संन्यासी ( लेखक: रामकृष्ण परमहंस — जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ | निधन: १६ ऑगस्ट १८८६ )
घटना - १२ जून २००१ — कोनेरु हंपी — या बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनल्या. हा पराक्रम करणाऱ्या त्या भारतातील सर्वात कमी वयाच्या व एकुणात दुसऱ्या खेळाडू आहेत.
घटना - १२ जून १८९८ — फिलिपाइन्स — देशाने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२९ ऑगस्ट
७०८: — जपानमध्ये पहिल्यांदा तांब्याची नाणी बनवली गेली. (पारंपारिक जपानी तारीख)
२००४: — मायकेल शुमाकर यांनी पाचव्यांदा फॉर्मुला वन ड्राईव्हर्स चॅम्पियनशिप जिंकले.
१९७४: — चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.
१९६६: — द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.
१९४७: — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली.
१९१८: — टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.
१८९८: — गुडईयर कंपनीची स्थापना झाली.
१८३३: — युनायटेड किंगडमच्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली.
१८३१: — मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला.
१८२५: — पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
१४९८: — वास्को द गामा कालिकतहुन पोर्तुगालला परत निघाला.
१९०५: मेजर ध्यानचंद — भारतीय हॉकीपटू — पद्म भूषण, ऑलम्पिक सुर्वण पदक
१९०१: विठ्ठलराव विखे पाटील — सहकारमहर्षी — पद्मश्री
२००८: जयश्री गडकर — मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री