घटना - १५ फेब्रुवारी १९३९ — काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले.
जन्म - १५ फेब्रुवारी १८२४ — राजेन्द्रलाल मित्रा — प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (निधन: २६ जुलै १८९१)
सुविचार — कुठल्याही दुराग्रहाचा अभाव आणि परिस्थिती ही जुळवून घेण्याचे सामर्थ्य हे भारतीय संस्कृतीचे विशेष होय (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
सुविचार — करीन परिस्थितीत बहुतेकांना तग धरता येतो पण व्यक्तीच्या चारित्र्याचा खरा कस लागतो तो त्याच्याकडे सत्ता आल्यानंतर (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
सुविचार — तुमचा शिक्षक तुम्हाला त्याची वित्वता देत नसतो तर तो तुम्हाला त्याचा विश्वास व प्रेम देत असतो (लेखक: खालील जिब्रान)
घटना - १५ फेब्रुवारी १९४२ — दुसरे महायुद्ध सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
घटना - १५ फेब्रुवारी १९३९ — काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले.
जन्म - १५ फेब्रुवारी १८२४ — राजेन्द्रलाल मित्रा — प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (निधन: २६ जुलै १८९१)
सुविचार — कुठल्याही दुराग्रहाचा अभाव आणि परिस्थिती ही जुळवून घेण्याचे सामर्थ्य हे भारतीय संस्कृतीचे विशेष होय (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
सुविचार — करीन परिस्थितीत बहुतेकांना तग धरता येतो पण व्यक्तीच्या चारित्र्याचा खरा कस लागतो तो त्याच्याकडे सत्ता आल्यानंतर (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
सुविचार — तुमचा शिक्षक तुम्हाला त्याची वित्वता देत नसतो तर तो तुम्हाला त्याचा विश्वास व प्रेम देत असतो (लेखक: खालील जिब्रान)
घटना - १५ फेब्रुवारी १९४२ — दुसरे महायुद्ध सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
२०२४:२०२४ इराण-इस्रायल युद्ध— इराणने इस्रायल देशावर ४०० ते ५०० ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे इराण, इराक, सीरिया, दक्षिण लेबनॉन आणि येमेन या प्रांतातून प्रक्षेपित केली.
२०२२:कोविड-१९— जगभरात ५० करोड पेक्षा अधिक लोकाना कोरोना साठीची लागण.
१९९७:— मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.
१९६०:— अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला.
१९४२:— व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.
१९१९:— जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.
१८४९:— हंगेरी देश प्रजासत्ताक बनला.
१७३१:— छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.
१६९९:— गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.
जन्म
१९७१:कार्ल्टन चॅपमन— भारतीय फुटबॉल खेळाडू
(निधन: १२ ऑक्टोबर २०२०
)
१९६३:गॅरी कास्पारॉव्ह— रशियन बुद्धिबळपटू
१९५६:सतीश कौशिक— अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक
१९४३:बिरखा बहादूर मुरिंगला— भारतीय लिंबू भाषेतील लेखक — पद्मश्री
(निधन: ८ जून २०२२
)
१९४०:नजमा हेपतुल्ला— राज्यसभा सदस्य
१९२२:ज्युलिअस न्येरेरे— टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(निधन: १४ ऑक्टोबर १९९९
)