सुविचार — जिंकण्याची इच्छा तर सर्वांनाच असते पण त्यासाठी मनाची तयारी करण्याची इच्छा फार कमी लोकांकडे असते (लेखक: विन्स लोंबार्डी)
सुविचार — दैव साथ देते ते धाडसी माणसांनाच (लेखक: व्हर्जिल)
सुविचार — तरुण पिढी म्हणजे काही आपल्या समाजाचा शंभर टक्के भाग नव्हे पण आपल्या समाजाचे 100% भविष्य म्हणजे ही तरुण पिढी (लेखक: अज्ञात)
घटना - ३ मे १९९४ — सर्व वंशाच्या नागरिकांना मताधिकार असलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्याच निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. कर्क यांच्या पक्षाचा पराभव झाला. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्त्वाखालील अफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षाला बहुमत मिळाले. तोपर्यंत दक्षिण अफ्रिकेत वांशिक तत्त्वावर निवडणूका होत असत.
घटना - ३ मे १७१५ — संपूर्ण सूर्यग्रहण उत्तर युरोप आणि उत्तर आशिया मध्ये दिसले.
सुविचार — जिंकण्याची इच्छा तर सर्वांनाच असते पण त्यासाठी मनाची तयारी करण्याची इच्छा फार कमी लोकांकडे असते (लेखक: विन्स लोंबार्डी)
सुविचार — दैव साथ देते ते धाडसी माणसांनाच (लेखक: व्हर्जिल)
सुविचार — तरुण पिढी म्हणजे काही आपल्या समाजाचा शंभर टक्के भाग नव्हे पण आपल्या समाजाचे 100% भविष्य म्हणजे ही तरुण पिढी (लेखक: अज्ञात)
घटना - ३ मे १९९४ — सर्व वंशाच्या नागरिकांना मताधिकार असलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्याच निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. कर्क यांच्या पक्षाचा पराभव झाला. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्त्वाखालील अफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षाला बहुमत मिळाले. तोपर्यंत दक्षिण अफ्रिकेत वांशिक तत्त्वावर निवडणूका होत असत.
घटना - ३ मे १७१५ — संपूर्ण सूर्यग्रहण उत्तर युरोप आणि उत्तर आशिया मध्ये दिसले.
१९७१:— संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
१९६६:— बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
१९६१:— पोर्तुगीज यांच्या ताब्यात असलेले दिव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट केले.
१९४६:— दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.
१९००:— अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत भाग घेऊन स्वामी विवेकानंद भारतात मुंबईमध्ये परतले.
१७५३:— थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला
जन्म
१९४६:सोनिया गांधी— कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा
१९१९:ई. के. नयनार— केरळचे ९वे मुख्यमंत्री
(निधन: १९ मे २००४
)
१८६८:फ्रिटझ हेबर— जर्मन रसायनशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
(निधन: २९ जानेवारी १९३४
)
निधन
१९९७:के. शिवराम कारंथ— भारतीय कन्नड लेखक, चित्रपट निर्माते आणि विचारवंत — पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार
(जन्म: १० ऑक्टोबर १९०२
)
१७६१:महाराणी ताराबाई भोसले— मराठा साम्राज्याच्या महाराणी
(जन्म: १४ एप्रिल १६७५
)