ठळक गोष्टी
घटना - ७ सप्टेंबर १९०६ — बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.
सुविचार — जे लोक उदंड आत्मविश्वास शौर्य आणि चिकाटी यांच्या जोरावर नेते झाले अशा लोकांनीच जगाचा इतिहास घडला आहे ( लेखक: महात्मा गांधी )
घटना - ७ सप्टेंबर १८२२ — ब्राझिलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.
जन्म - ७ सप्टेंबर १७९१ — उमाजी नाईक — भारतीय आद्द क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक (निधन: ३ फेब्रुवारी १८३२ )
सुविचार — आनंदाने उत्साहाने भरलेले मन आणि आयुष्य हेच मानवाच्या प्रगतीचे व संस्कृतीचे प्रतीक आहे आनंद उत्साह प्रसन्नता याचे दुसरे नाव सुख असे आहे निसर… ( लेखक: इमर्सन )
सुविचार — अनुकरण म्हणजे सभ्यता नव्हे राज्याच्या वेशात फिरले म्हणजे राजा होत नाही ( लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२ )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
घटना - ७ सप्टेंबर १९०६ — बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.
सुविचार — जे लोक उदंड आत्मविश्वास शौर्य आणि चिकाटी यांच्या जोरावर नेते झाले अशा लोकांनीच जगाचा इतिहास घडला आहे ( लेखक: महात्मा गांधी )
घटना - ७ सप्टेंबर १८२२ — ब्राझिलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.
जन्म - ७ सप्टेंबर १७९१ — उमाजी नाईक — भारतीय आद्द क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक (निधन: ३ फेब्रुवारी १८३२ )
सुविचार — आनंदाने उत्साहाने भरलेले मन आणि आयुष्य हेच मानवाच्या प्रगतीचे व संस्कृतीचे प्रतीक आहे आनंद उत्साह प्रसन्नता याचे दुसरे नाव सुख असे आहे निसर… ( लेखक: इमर्सन )
सुविचार — अनुकरण म्हणजे सभ्यता नव्हे राज्याच्या वेशात फिरले म्हणजे राजा होत नाही ( लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२ )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२५ डिसेंबर
३३६: — रोममध्ये पहिल्यांदा नाताळ साजरे करण्यात आले.
१९९०: — वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी.
१९२७: पं. राम नारायण — भारतीय सुप्रसिद्ध सारंगी वादक — पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री
१९२४: अटल बिहारी वाजपेयी — भारतीय राजकारणी, कवी आणि भारताचे १० वे माजी पंतप्रधान — भारतरत्न, पद्मविभूषण
१८६१: पं. मदन मोहन मालवीय — बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक
१६४२: सर आयझॅक न्यूटन — इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ
१९९४: ग्यानी झैलसिंग — भारताचे ७वे राष्ट्रपती
१९७७: चार्ली चॅपलिन — सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक — अकादमी पुरस्कार
१९७२: चक्रवर्ती राजगोपालाचारी — भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल