सुविचार — दुसऱ्यांमध्ये दिसलेले चांगले गुण शिकून घ्या पण ते तुमच्यात उतरवताना तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा रूपातच आत्मसात करा नाहीतर ती दुसऱ्याची… (लेखक: अज्ञात)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
सुविचार — निराशाही मनुष्याचे असलेले हातपाय मोडते परंतु आशा ही परमेश्वराच्या कृपेने लंगड्या माणसालाही पर्वताचे उल्लंघन करायला प्रवृत्त करते (लेखक: शि म परांजपे)
सुविचार — उत्तम जमिनीची मशागत केली नाही तर तिची सुद्धा रान बनवून जाते (लेखक: प्लुटार्क)
सुविचार — दुसऱ्यांमध्ये दिसलेले चांगले गुण शिकून घ्या पण ते तुमच्यात उतरवताना तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा रूपातच आत्मसात करा नाहीतर ती दुसऱ्याची… (लेखक: अज्ञात)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
सुविचार — निराशाही मनुष्याचे असलेले हातपाय मोडते परंतु आशा ही परमेश्वराच्या कृपेने लंगड्या माणसालाही पर्वताचे उल्लंघन करायला प्रवृत्त करते (लेखक: शि म परांजपे)
सुविचार — उत्तम जमिनीची मशागत केली नाही तर तिची सुद्धा रान बनवून जाते (लेखक: प्लुटार्क)
१९८४:— भोपाळ वायू दुर्घटना भोपाळमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.
१८७०:— बॉम्बे म्युच्युअल लाईफ ऍॅश्युअरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.
जन्म
१८८९:खुदिराम बोस— भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि तरुण क्रांतिकारक, ब्रिटिशांविरुद्ध संघर्षासाठी प्रसिद्ध — औपचारिक राष्ट्रीय पुरस्कार नाही
(निधन: ११ ऑगस्ट १९०८
)
१८८४:राजेन्द्र प्रसाद— भारताचे पहिले राष्ट्रपती — भारतरत्न
(निधन: २८ फेब्रुवारी १९६३
)
१८८२:नंदलाल बोस— भारतीय जगविख्यात चित्रकार — पद्म विभूषण
(निधन: १६ एप्रिल १९६६
)
निधन
२०११:देव आनंद— भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक — पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार
(जन्म: २६ सप्टेंबर १९२३
)
१९७९:मेजर ध्यानचंद— भारतीय हॉकीचे महान खेळाडू आणि तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते — पद्मभूषण, ऑलम्पिक सुर्वण पदक
(जन्म: २९ ऑगस्ट १९०५
)