१९९५:— कझाकस्तान मधील बैकानूर अंतराळ तळावरून भारताच्या आयआरएस १-सी या दूरसंवेदन उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
१९४८:— मुंबई राज्यात कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.
जन्म
१९५२:अरुण जेटली— भारतीय राजकीय नेते — पद्म विभूषण
(निधन: २४ ऑगस्ट २०१९
)
१९३७:रतन टाटा— भारतीय उद्योगपती, परोपकारी टाटा समूहाचे अध्यक्ष एमेरिटस — पद्म विभूषण, पद्म भूषण
१९३२:धीरुभाई अंबानी— भारतीय उद्योगपती, रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि भारतीय उद्योगविश्वातील प्रभावशाली उद्योजक — पद्मविभूषण (मरणोत्तर), विविध व्यावसायिक सन्मान
(निधन: ६ जुलै २००२
)
१९२६:शिरीषकुमार मेहता— भारत छोडो आंदोलनात तिरंगा हातात घेऊन त्यांनी वीरमरण पत्करले; नंदुरबारमधील तरुण स्वातंत्र्यसैनिक
(निधन: ९ सप्टेंबर १९४२
)
निधन
२०००:उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर— भारतीय ध्रुपद गायक — पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
(जन्म: २० ऑक्टोबर १९२३
)
१९७७:सुमित्रानंदन पंत— हिंदी कवी
(जन्म: २० मे १९००
)
१९६७:द. गो. कर्वे— अर्थशास्त्रज्ञ पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू