ठळक गोष्टी
  • जन्म - १९ मार्च १९२४ — फकीर चंद कोहली — भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक — पद्म विभूषण (निधन: २६ नोव्हेंबर २०२०)
  • घटना - १९ मार्च २००१ — वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.
  • सुविचार — भूक तहान आणि थंडी यापेक्षाही गर्वाचे दुष्परिणाम अधिक भयंकर आहेत (लेखक: डब्ल्यू होन)
  • निधन - १९ मार्च १९८२ — आचार्य कॄपलानी — स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी आणि पर्यावरणवादी (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)
  • सुविचार — माणसाचे ज्ञान त्याच्या लायकीचा पुरावा देते त्याचा वर्ण नव्हे (लेखक: डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन काव्हर)
  • सुविचार — सुख हे अत्तराच्या सुगंधाप्रमाणे आहे जे दुसऱ्यावर शिंपडले असता स्वतःवरही शिंपडले जाते (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२८ डिसेंबर निधन

  • २००६: प्रभाकर पंडित (जन्म: ३० सप्टेंबर १९३३ )
  • २००३: कुशाभाऊ ठाकरे (जन्म: १५ ऑगस्ट १९२२ )
  • २०००: उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर (जन्म: २० ऑक्टोबर १९२३ )
  • २०००: मेघश्याम रेगे (जन्म: २४ जानेवारी १९२४ )
  • १९८१: डेविड अब्राहम चेऊलकर
  • १९७७: सुमित्रानंदन पंत (जन्म: २० मे १९०० )
  • १९७१: नानकसिंग
  • १९६७: द. गो. कर्वे
  • १९३१: आबालाल रहमान