जन्म - १९ मार्च १९२४ — फकीर चंद कोहली — भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक — पद्म विभूषण (निधन: २६ नोव्हेंबर २०२०)
घटना - १९ मार्च २००१ — वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.
सुविचार — भूक तहान आणि थंडी यापेक्षाही गर्वाचे दुष्परिणाम अधिक भयंकर आहेत (लेखक: डब्ल्यू होन)
जन्म - १९ मार्च १९२४ — फकीर चंद कोहली — भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक — पद्म विभूषण (निधन: २६ नोव्हेंबर २०२०)
घटना - १९ मार्च २००१ — वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.
सुविचार — भूक तहान आणि थंडी यापेक्षाही गर्वाचे दुष्परिणाम अधिक भयंकर आहेत (लेखक: डब्ल्यू होन)