घटना - १९ मार्च १८४८ — लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.
सुविचार — न्यायाचं अस्तित्व नष्ट झालेल्या राजाचे रूपांतर दरोडेखोरांच्या टोळीत होतं (लेखक: संत ऑक्स्टीन)
घटना - १९ मार्च २००१ — वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.
सुविचार — शब्द हे जणू काही विचारांचे कपडेच होत म्हणून त्यांना तुम्ही फाटलेले घाणेरडे आणि चिंध्या झालेले कपडे चढवू नका तुम्ही स्वतःच्या कपड्यांची जशी… (लेखक: लॉर्ड चेस्टर फिल्ड)
सुविचार — जीवन कधीही कठीण होऊ शकते: जीवन कधीही सोपे होऊ शकते. हे सर्व व्यक्ती स्वतःला जीवनाशी कसे जुळवून घेते यावर अवलंबून असते. (लेखक: मोरारजी देसाई — जन्म: २९ फेब्रुवारी १८९६ | निधन: १० एप्रिल १९९५)
घटना - १९ मार्च १८४८ — लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.
सुविचार — न्यायाचं अस्तित्व नष्ट झालेल्या राजाचे रूपांतर दरोडेखोरांच्या टोळीत होतं (लेखक: संत ऑक्स्टीन)
घटना - १९ मार्च २००१ — वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.
सुविचार — शब्द हे जणू काही विचारांचे कपडेच होत म्हणून त्यांना तुम्ही फाटलेले घाणेरडे आणि चिंध्या झालेले कपडे चढवू नका तुम्ही स्वतःच्या कपड्यांची जशी… (लेखक: लॉर्ड चेस्टर फिल्ड)
सुविचार — जीवन कधीही कठीण होऊ शकते: जीवन कधीही सोपे होऊ शकते. हे सर्व व्यक्ती स्वतःला जीवनाशी कसे जुळवून घेते यावर अवलंबून असते. (लेखक: मोरारजी देसाई — जन्म: २९ फेब्रुवारी १८९६ | निधन: १० एप्रिल १९९५)