सुविचार — सर्व जगाला विसरून मनाची शक्ती दृढपणे स्थिर करणे यालाच एकाग्रता म्हणतात मन एकाग्र झाल्यावर अशक्य असे एकही काम नाही एकाग्रता मानवाला यशस्वी क… (लेखक: यदुनाथ थत्ते — जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ | निधन: १० मे १९९८)
घटना - ९ मार्च १९५९ — बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
सुविचार — जबाबदारी समर्थपणे पेलू शकणार यावरच जास्तीत जास्त जबाबदाऱ्या पडत जातात (लेखक: अल्बर्ट हबार्ड)
सुविचार — सर्व जगाला विसरून मनाची शक्ती दृढपणे स्थिर करणे यालाच एकाग्रता म्हणतात मन एकाग्र झाल्यावर अशक्य असे एकही काम नाही एकाग्रता मानवाला यशस्वी क… (लेखक: यदुनाथ थत्ते — जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ | निधन: १० मे १९९८)
घटना - ९ मार्च १९५९ — बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
सुविचार — जबाबदारी समर्थपणे पेलू शकणार यावरच जास्तीत जास्त जबाबदाऱ्या पडत जातात (लेखक: अल्बर्ट हबार्ड)
२००१:— अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीमधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला माल्कम - आदिशेषय्या पुरस्कार जाहीर करण्यात आला.
१९७५:— ख्मेर रुजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह जिंकली.
१९७१:— द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.
१९५२:— पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
१९५०:— बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.