निधन - १ मे १९९३ — ना. ग. गोरे — स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत (जन्म: १५ जून १९०७)
जन्म - १ मे १९७१ — अजित कुमार — भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर
सुविचार — कमळाच्या सोहबाजुंनी पाणीच पाणी असते पण त्याच्या पाकळ्या कधीच ओल्या होत नाहीत माणसाचे त्याच्या उलट आहे मनुष्याच्या आजूबाजूला असलेल्या लालसे… (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
निधन - १ मे १९९३ — ना. ग. गोरे — स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत (जन्म: १५ जून १९०७)
जन्म - १ मे १९७१ — अजित कुमार — भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर
सुविचार — कमळाच्या सोहबाजुंनी पाणीच पाणी असते पण त्याच्या पाकळ्या कधीच ओल्या होत नाहीत माणसाचे त्याच्या उलट आहे मनुष्याच्या आजूबाजूला असलेल्या लालसे… (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
२००१:— अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीमधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला माल्कम - आदिशेषय्या पुरस्कार जाहीर करण्यात आला.
१९७५:— ख्मेर रुजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह जिंकली.
१९७१:— द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.
१९५२:— पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
१९५०:— बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.