घटना - १३ सप्टेंबर १९९३ — ऑस्लो करार — इस्रायल आणि पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन यांच्यात हा करार झाला.
घटना - १३ सप्टेंबर १९४४ — दुसरे महायुद्ध — मेलिगालासची लढाई: ग्रीक पीपल्स लिबरेशन आर्मी (ईएलएएस) च्या ग्रीक प्रतिकार शक्ती आणि सहयोगी सुरक्षा बटालियन यांच्यात लढाईची सुरुवात.
घटना - १३ सप्टेंबर २००३ — पं. दिनकर कैकिणी तानसेन — ज्येष्ठ गायक, यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.
सुविचार — नेतृत्व म्हणजे हुकमी किल्ली नव्हे ते सद्गुनाच मिश्रण आहे (लेखक: अज्ञात)
सुविचार — ज्याने या जीवनात टिकून राहावे अशी विषय ईश्वराची इच्छा असते त्याला तो स्वतः स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची देणगी बहाल करतो (लेखक: हेन्रीक ibence)
सुविचार — जेव्हा तुम्ही खरे असता तेव्हा चिडण्याची गरज नसते जेव्हा तुम्ही खोटे असता तेव्हा तुम्हाला रागावण्याचा हक्कच नसतो (लेखक: महात्मा गांधी)
घटना - १३ सप्टेंबर १९९३ — ऑस्लो करार — इस्रायल आणि पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन यांच्यात हा करार झाला.
घटना - १३ सप्टेंबर १९४४ — दुसरे महायुद्ध — मेलिगालासची लढाई: ग्रीक पीपल्स लिबरेशन आर्मी (ईएलएएस) च्या ग्रीक प्रतिकार शक्ती आणि सहयोगी सुरक्षा बटालियन यांच्यात लढाईची सुरुवात.
घटना - १३ सप्टेंबर २००३ — पं. दिनकर कैकिणी तानसेन — ज्येष्ठ गायक, यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.
सुविचार — नेतृत्व म्हणजे हुकमी किल्ली नव्हे ते सद्गुनाच मिश्रण आहे (लेखक: अज्ञात)
सुविचार — ज्याने या जीवनात टिकून राहावे अशी विषय ईश्वराची इच्छा असते त्याला तो स्वतः स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची देणगी बहाल करतो (लेखक: हेन्रीक ibence)
सुविचार — जेव्हा तुम्ही खरे असता तेव्हा चिडण्याची गरज नसते जेव्हा तुम्ही खोटे असता तेव्हा तुम्हाला रागावण्याचा हक्कच नसतो (लेखक: महात्मा गांधी)
२००१:— अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीमधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला माल्कम - आदिशेषय्या पुरस्कार जाहीर करण्यात आला.
१९७५:— ख्मेर रुजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह जिंकली.
१९७१:— द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.
१९५२:— पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
१९५०:— बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.