घटना - १३ एप्रिल १९१९ — जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.
सुविचार — निसर्गात जशी वादळाची गरज असते तशीच राजकीय क्षेत्रात बंडखोरांची त्यामुळे मधून मधून लहान मोठे बंड उद्भवणे वाईट नाही (लेखक: थॉमस जेफरसन — जन्म: १३ एप्रिल १७४३ | निधन: ४ जुलै १८२६)
सुविचार — हजारो मैलाच्या प्रवासाला पहिले पाऊल टाकण्यापासून सुरुवात होते (लेखक: लाओ त्झू)
घटना - १३ एप्रिल १९१९ — जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.
सुविचार — निसर्गात जशी वादळाची गरज असते तशीच राजकीय क्षेत्रात बंडखोरांची त्यामुळे मधून मधून लहान मोठे बंड उद्भवणे वाईट नाही (लेखक: थॉमस जेफरसन — जन्म: १३ एप्रिल १७४३ | निधन: ४ जुलै १८२६)
सुविचार — हजारो मैलाच्या प्रवासाला पहिले पाऊल टाकण्यापासून सुरुवात होते (लेखक: लाओ त्झू)
२०००:— थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१७६८:— एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
जन्म
१९३२:कमलेश्वर— भारतीय हिंदी लेखक — पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार
(निधन: २७ जानेवारी २००७
)
१८९८:गुन्नार मायर्डल— स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि राजकारणी — नोबेल पारितोषिक
(निधन: १७ मे १९८७
)
निधन
२०१३:नेल्सन मंडेला— दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, क्रांतिकारी — भारतरत्न, नोबेल पुरस्कार
(जन्म: १८ जुलै १९१८
)
१९५६:डॉ. बाबासाहेब आंबेडकर— भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार — भारतरत्न (मरणोत्तर)
(जन्म: १४ एप्रिल १८९१
)