सुविचार — आळस हा महाभयंकर हुशार शत्रू आहे माणसाच्या मनाचा किल्ल्याला त्याला नेहमीच वेडा असतो त्याचा केव्हा हल्ला होईल याला नेम नाही (लेखक: यदुनाथ थत्ते — जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ | निधन: १० मे १९९८)
सुविचार — सर्व जगाला विसरून मनाची शक्ती दृढपणे स्थिर करणे यालाच एकाग्रता म्हणतात मन एकाग्र झाल्यावर अशक्य असे एकही काम नाही एकाग्रता मानवाला यशस्वी क… (लेखक: यदुनाथ थत्ते — जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ | निधन: १० मे १९९८)
सुविचार — आळस हा महाभयंकर हुशार शत्रू आहे माणसाच्या मनाचा किल्ल्याला त्याला नेहमीच वेडा असतो त्याचा केव्हा हल्ला होईल याला नेम नाही (लेखक: यदुनाथ थत्ते — जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ | निधन: १० मे १९९८)
सुविचार — सर्व जगाला विसरून मनाची शक्ती दृढपणे स्थिर करणे यालाच एकाग्रता म्हणतात मन एकाग्र झाल्यावर अशक्य असे एकही काम नाही एकाग्रता मानवाला यशस्वी क… (लेखक: यदुनाथ थत्ते — जन्म: ५ ऑक्टोबर १९२२ | निधन: १० मे १९९८)
२०००:— थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१७६८:— एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
जन्म
१९३२:कमलेश्वर— भारतीय हिंदी लेखक — पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार
(निधन: २७ जानेवारी २००७
)
१८९८:गुन्नार मायर्डल— स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि राजकारणी — नोबेल पारितोषिक
(निधन: १७ मे १९८७
)
निधन
२०१३:नेल्सन मंडेला— दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, क्रांतिकारी — भारतरत्न, नोबेल पुरस्कार
(जन्म: १८ जुलै १९१८
)
१९५६:डॉ. बाबासाहेब आंबेडकर— भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार — भारतरत्न (मरणोत्तर)
(जन्म: १४ एप्रिल १८९१
)