सुविचार — भिंतीवरचा नकाशा वाऱ्याने हल्ला म्हणजे जगाचा भूगोल बदलत नाही (लेखक: लोकमान्य टिळक)
सुविचार — विजय आणि उत्साहित होणे आणि पराजयाने खिन्न होणे हे तर नैसर्गिकच आहे परंतु आपली परंपरा आपल्याला असे सांगते की यश अपयशापेक्षा आपले कर्तव्य अधि… (लेखक: इंदिरा गांधी — जन्म: १९ नोव्हेंबर १९१७ | निधन: ३१ ऑक्टोबर १९८४)
सुविचार — आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार म्हणजे शिक्षण (लेखक: शंकराचार्य)
सुविचार — भिंतीवरचा नकाशा वाऱ्याने हल्ला म्हणजे जगाचा भूगोल बदलत नाही (लेखक: लोकमान्य टिळक)
सुविचार — विजय आणि उत्साहित होणे आणि पराजयाने खिन्न होणे हे तर नैसर्गिकच आहे परंतु आपली परंपरा आपल्याला असे सांगते की यश अपयशापेक्षा आपले कर्तव्य अधि… (लेखक: इंदिरा गांधी — जन्म: १९ नोव्हेंबर १९१७ | निधन: ३१ ऑक्टोबर १९८४)
सुविचार — आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार म्हणजे शिक्षण (लेखक: शंकराचार्य)
२०२२:यासिन मलिक— काश्मिरी फुटीरतावादी नेते यांना विशेष भारतीय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
२०१२:— स्पेसएक्स ड्रॅगन हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांसह यशस्वीरित्या एकत्र येणारे पहिले व्यावसायिक अंतराळयान ठरले.
२०११:द ओपराह विन्फ्रे शो— चा शेवट करण्यात आला. ओपराह विन्फ्रे यांनी हा शो पंचवीस वर्ष चालवला होता.
१९९९:— सुमारे १०० वर्षांपासून पंढरपूरला येणाऱ्या लाखोवारकऱ्यांची आणि नागरिकांची सेवा केलेल्या पंढरपूर-कुर्डुवाडी या नॅरोगेज रेल्वेला निरोप देण्यात आला.
१९९२:सुभाष मुखोपाध्याय— विख्यात बंगाली साहित्यिक यांना १९९१ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
१९८५:बांगलादेश— देशात झालेल्या चक्रीवादळात अंदाजे १०,००० लोक ठार झाले.
१९८१:रियाध गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC)— या संघटनेची स्थापना झाली. बहारिन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यू. ए. ई. हे या संघटनेचे सदस्य देश आहेत.
१९७७:— चिनी सरकारने विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यावरील बंदी उठवली. सुमारे १० वर्षे ही बंदी अमलात होती.
१९६३:ऑर्गनायझेशन ऑफ अफ्रिकन युनिटी (OAU)— स्थापना.
१९६१:— अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी हे दशक संपण्यापुर्वी चंद्रावर मानव उतरवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल (Apollo Program) असे अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात जाहीर केले.
१९५५:— कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्च शीखर प्रथमच जो ब्राऊन आणि जॉर्ज बॅन्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केले.
१९५३:टेलिव्हिजन— अमेरिकेतील पहिले सार्वजनिक टेलिव्हिजन स्टेशन वरून प्रसारण सुरू झाले.
१६६६:मराठा साम्राज्य — छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्रा येथे नजरकैद.
जन्म
१९७२:करण जोहर— भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक
१८८६:रास बिहारी बोस— भारतीय क्रांतिकारक
(निधन: २१ जानेवारी १९४५
)
निधन
२००५:सुनील दत्त— भारतीय अभिनेते व राजकारणी — पद्मश्री
(जन्म: ६ जून १९२९
)
१९९८:लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर— भारतीय संगीतकार, लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार
(जन्म: ३ नोव्हेंबर १९३७
)