घटना - १३ एप्रिल १६९९ — गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.
सुविचार — निसर्गात जशी वादळाची गरज असते तशीच राजकीय क्षेत्रात बंडखोरांची त्यामुळे मधून मधून लहान मोठे बंड उद्भवणे वाईट नाही (लेखक: थॉमस जेफरसन — जन्म: १३ एप्रिल १७४३ | निधन: ४ जुलै १८२६)
सुविचार — आई असेपर्यंत तिची किंमत वाटत नाही पण ती गेल्यावर मग जगात कशाचीच किंमत वाटत नाही (लेखक: आचार्य अत्रे — जन्म: १३ ऑगस्ट १८९८ | निधन: १३ जून १९६९)
घटना - १३ एप्रिल १९१९ — जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.
घटना - १३ एप्रिल १६९९ — गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.
सुविचार — निसर्गात जशी वादळाची गरज असते तशीच राजकीय क्षेत्रात बंडखोरांची त्यामुळे मधून मधून लहान मोठे बंड उद्भवणे वाईट नाही (लेखक: थॉमस जेफरसन — जन्म: १३ एप्रिल १७४३ | निधन: ४ जुलै १८२६)
सुविचार — आई असेपर्यंत तिची किंमत वाटत नाही पण ती गेल्यावर मग जगात कशाचीच किंमत वाटत नाही (लेखक: आचार्य अत्रे — जन्म: १३ ऑगस्ट १८९८ | निधन: १३ जून १९६९)
घटना - १३ एप्रिल १९१९ — जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.
२०२२:यासिन मलिक— काश्मिरी फुटीरतावादी नेते यांना विशेष भारतीय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
२०१२:— स्पेसएक्स ड्रॅगन हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांसह यशस्वीरित्या एकत्र येणारे पहिले व्यावसायिक अंतराळयान ठरले.
२०११:द ओपराह विन्फ्रे शो— चा शेवट करण्यात आला. ओपराह विन्फ्रे यांनी हा शो पंचवीस वर्ष चालवला होता.
१९९९:— सुमारे १०० वर्षांपासून पंढरपूरला येणाऱ्या लाखोवारकऱ्यांची आणि नागरिकांची सेवा केलेल्या पंढरपूर-कुर्डुवाडी या नॅरोगेज रेल्वेला निरोप देण्यात आला.
१९९२:सुभाष मुखोपाध्याय— विख्यात बंगाली साहित्यिक यांना १९९१ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
१९८५:बांगलादेश— देशात झालेल्या चक्रीवादळात अंदाजे १०,००० लोक ठार झाले.
१९८१:रियाध गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC)— या संघटनेची स्थापना झाली. बहारिन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यू. ए. ई. हे या संघटनेचे सदस्य देश आहेत.
१९७७:— चिनी सरकारने विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यावरील बंदी उठवली. सुमारे १० वर्षे ही बंदी अमलात होती.
१९६३:ऑर्गनायझेशन ऑफ अफ्रिकन युनिटी (OAU)— स्थापना.
१९६१:— अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी हे दशक संपण्यापुर्वी चंद्रावर मानव उतरवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल (Apollo Program) असे अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात जाहीर केले.
१९५५:— कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्च शीखर प्रथमच जो ब्राऊन आणि जॉर्ज बॅन्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केले.
१९५३:टेलिव्हिजन— अमेरिकेतील पहिले सार्वजनिक टेलिव्हिजन स्टेशन वरून प्रसारण सुरू झाले.
१६६६:मराठा साम्राज्य — छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्रा येथे नजरकैद.
जन्म
१८८६:रास बिहारी बोस— भारतीय क्रांतिकारक
(निधन: २१ जानेवारी १९४५
)