घटना - ४ मे १९९५ — महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.
सुविचार — संबंध सूर्य झाकून टाकावायला एकच ढग पुरेसा असतो (लेखक: थॉमस फुलर)
सुविचार — मुलांबद्दल खरोखर प्रेम असेल तर त्याला आपल्या डोळ्यांनी पाहू द्या आपल्या कानांनी एकू द्या शब्द बोलू द्या आपल्या पायांनी चालू द्या आपल्या मना… (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
सुविचार — हजारो मैलाचा प्रवास सुरू होतो तो एका पावलाने उत्तुंग शिखरावर देखील पोहोचता येते ते एका पावलाने म्हणून एका पावलाचे महत्त्व जाणून घ्या (लेखक: कन्फ्युसिअस)
घटना - ४ मे १९९२ — संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
घटना - ४ मे १९५९ — पहिले ग्रॅमी पुरस्कार आयोजीत केले गेले.
घटना - ४ मे १९९५ — महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.
सुविचार — संबंध सूर्य झाकून टाकावायला एकच ढग पुरेसा असतो (लेखक: थॉमस फुलर)
सुविचार — मुलांबद्दल खरोखर प्रेम असेल तर त्याला आपल्या डोळ्यांनी पाहू द्या आपल्या कानांनी एकू द्या शब्द बोलू द्या आपल्या पायांनी चालू द्या आपल्या मना… (लेखक: रवींद्रनाथ टागोर)
सुविचार — हजारो मैलाचा प्रवास सुरू होतो तो एका पावलाने उत्तुंग शिखरावर देखील पोहोचता येते ते एका पावलाने म्हणून एका पावलाचे महत्त्व जाणून घ्या (लेखक: कन्फ्युसिअस)
घटना - ४ मे १९९२ — संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.
घटना - ४ मे १९५९ — पहिले ग्रॅमी पुरस्कार आयोजीत केले गेले.
२०१५:आयर्लंड— देश सार्वजानिक जनमतदानानंतर समलिंगी विवाहाला कायदेशीर ठरवण्यासाठी जगातील पहिला देश बनला.
२०१२:टोकियो स्कायट्री— लोकांसाठी खुले झाले. हा जगातील सर्वात उंच टॉवर आहे (६३४ मीटर), आणि बुर्ज खलिफा (८२९.८ मीटर) नंतर पृथ्वीवरील दुसरी सर्वात उंच मानवनिर्मित रचना आहे.
२०१०:एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट 812— ह्या बोईंग 737 विमानाचा भारतातील मँगलोर येथे अपघात, त्यात १६६ लोकांपैकी १५८ लोकांचे निधन.
२००४:मनमोहन सिंग— यांनी भारताचे १३ वे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.
१९७२:श्रीलंका— देशाने सिलोन हे जुने नाव बदलून श्रीलंका असे नामकरण केले.
१९६१:हुंडाबंदी कायदा— भारत देशात हुंडाबंदी कायदा अस्तित्त्वात आला.
१९६०:चिली— देशात झालेल्या ९.५ तीव्रतेचा भूकंप हा जगातील सर्वात शक्तिशाली भूकंप आहे.
१९४२:मेक्सिको— देशाने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात प्रवेश केला.
१९२७:चीन— देशात झालेल्या ८.३ तीव्रतेच्या भूकंपात २,००,००० पेक्षा जास्त लोकांचे निधन.
१९१५:स्कॉटलंड— देशात ३ रेल्वेगाड्यांची टक्कर होऊन २२७ लोकांचे निधन तर २४६ लोक जखमी झाले.
१९०६:फ्लाईंग मशीन— राईट बंधूंनी उडणाऱ्या यंत्राचे (Flying Machine) पेटंट घेतले.
१७६२:हॅम्बुर्ग करार— स्वीडन आणि प्रुशिया देशांमध्ये हॅम्बुर्ग करार झाला.
जन्म
१९१२:हर्बर्ट सी. ब्राउन— इंग्रजी-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पारितोषिक
(निधन: १९ डिसेंबर २००४
)
१८७८:गुलाम मोहम्मद बक्श बट— भारतीय पहेलवानी कुस्तीपटू आणि बलवान
(निधन: २३ मे १९६०
)
१८७१:विष्णू वामन बापट— संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक
(निधन: २० डिसेंबर १९३३
)
१७७२:राजा राममोहन रॉय— भारतीय समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक
(निधन: २७ सप्टेंबर १८३३
)
निधन
१९९५:रविंद्र बाबुराव मेस्त्री— चित्रकार व शिल्पकार
१९८३:अल्बर्ट क्लॉड— बेल्जियन जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
(जन्म: २४ ऑगस्ट १८९९
)