घटना - ९ ऑगस्ट १९६५ — सिंगापूर — मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
सुविचार — जबाबदारी म्हणजे जिद्द नव्हे जबाबदारी म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली संधी (लेखक: ओशो — जन्म: ११ डिसेंबर १९३१ | निधन: १९ जानेवारी १९९०)
सुविचार — माणसाची जगातील खरी श्रीमंती म्हणजे त्याने केलेली सतकृती (लेखक: खालील जिब्रान)
घटना - ९ ऑगस्ट १९४५ — दुसरे महायुद्ध — अमेरिकेने जपानच्या नागासाकी या शहरावर अणुबाँब टाकला.
सुविचार — न्यायाचं अस्तित्व नष्ट झालेल्या राजाचे रूपांतर दरोडेखोरांच्या टोळीत होतं (लेखक: संत ऑक्स्टीन)
घटना - ९ ऑगस्ट २०२२ — ४४वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड — उझबेक बुद्धिबळ ग्रँडमास्टर नोदिरबेक अब्दुसत्तोरोव यांनी स्पर्धा जिंकली.
घटना - ९ ऑगस्ट १९६५ — सिंगापूर — मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
सुविचार — जबाबदारी म्हणजे जिद्द नव्हे जबाबदारी म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली संधी (लेखक: ओशो — जन्म: ११ डिसेंबर १९३१ | निधन: १९ जानेवारी १९९०)
सुविचार — माणसाची जगातील खरी श्रीमंती म्हणजे त्याने केलेली सतकृती (लेखक: खालील जिब्रान)
घटना - ९ ऑगस्ट १९४५ — दुसरे महायुद्ध — अमेरिकेने जपानच्या नागासाकी या शहरावर अणुबाँब टाकला.
सुविचार — न्यायाचं अस्तित्व नष्ट झालेल्या राजाचे रूपांतर दरोडेखोरांच्या टोळीत होतं (लेखक: संत ऑक्स्टीन)
घटना - ९ ऑगस्ट २०२२ — ४४वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड — उझबेक बुद्धिबळ ग्रँडमास्टर नोदिरबेक अब्दुसत्तोरोव यांनी स्पर्धा जिंकली.
१९९९:डॉ. मेबल आरोळे— बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका — रॅमन मॅगसेसे पुरस्कार
(जन्म: २६ डिसेंबर १९३५
)
१९९६:नजीबुल्लाह— अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष
१९९३:जेम्स डूलिटिल— अमेरिकन विमानचालन, संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडींग करणारे पहिले व्यक्ती
(जन्म: १४ डिसेंबर १८९६
)
१९९२:अनुताई वाघ— समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ — पद्मश्री, जमनालाल बजाज पुरस्कार
(जन्म: १७ मार्च १९१०
)
१९७५:टी. आर. शेषाद्री— भारतीय रसायनशास्त्रज्ञ, शैक्षणिक — पद्म भूषण
(जन्म: ३ फेब्रुवारी १९००
)
१९७२:एस. आर. रंगनाथन— भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ — पद्मश्री
(जन्म: १२ ऑगस्ट १८९२
)
१९६९:निकोलस ग्रुनिट्स्की— टोगो देशाचे २रे अध्यक्ष
(जन्म: ५ एप्रिल १९१३
)
१९५६:मिलबर्न जी. ऍप्ट— ध्वनी पेक्षा ३ पट वेग (Mach 3) साध्य करणारे पहिले व्यक्ती
(जन्म: ९ एप्रिल १९२४
)
१९२९:शिवराम महादेव परांजपे— काळ या साप्ताहिकाचे संपादक
(जन्म: २७ जून १८६४
)
१९२९:शि. म. परांजपे— लेखक व पत्रकार
(जन्म: २७ जून १८६४
)
१९१७:एदगार देगास— फ्रेंच चित्रकार
(जन्म: १९ जुलै १८३४
)
१८३३:राजा राममोहन रॉय— भारतीय समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक
(जन्म: २२ मे १७७२
)