ठळक गोष्टी
सुविचार — चारित्र्य राखतात येणे सोपे आहे परंतु ते परत मिळवता येणे अवघड आहे ( लेखक: थॉमस पेन — जन्म: २९ जानेवारी १७३७ | निधन: ८ जून १८०९ )
घटना - ८ जून १९१५ — लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या गीतारहस्य या ग्रंथाचे गायकवाडवाड्यात प्रकाशन झाले.
घटना - ८ जून १७०७ — औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशाहला ठार करुन दिल्लीची गादी बळकावली.
सुविचार — सौंदर्य महालात राहते आणि सौजन्य मातीच्या मंदिरात राहते ( लेखक: थॉमस पेन — जन्म: २९ जानेवारी १७३७ | निधन: ८ जून १८०९ )
सुविचार — पाणी किती हिंसक झाला तरी त्याच्या अंगी दयेचा ओलावा असतोच ( लेखक: थॉमस पेन — जन्म: २९ जानेवारी १७३७ | निधन: ८ जून १८०९ )
घटना - ८ जून १७१३ — मुघलांनी १६८९ मधे जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी यांनी सिद्दीकडुन राजकारणाने जिंकुन घेतला.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
सुविचार — चारित्र्य राखतात येणे सोपे आहे परंतु ते परत मिळवता येणे अवघड आहे ( लेखक: थॉमस पेन — जन्म: २९ जानेवारी १७३७ | निधन: ८ जून १८०९ )
घटना - ८ जून १९१५ — लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या गीतारहस्य या ग्रंथाचे गायकवाडवाड्यात प्रकाशन झाले.
घटना - ८ जून १७०७ — औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशाहला ठार करुन दिल्लीची गादी बळकावली.
सुविचार — सौंदर्य महालात राहते आणि सौजन्य मातीच्या मंदिरात राहते ( लेखक: थॉमस पेन — जन्म: २९ जानेवारी १७३७ | निधन: ८ जून १८०९ )
सुविचार — पाणी किती हिंसक झाला तरी त्याच्या अंगी दयेचा ओलावा असतोच ( लेखक: थॉमस पेन — जन्म: २९ जानेवारी १७३७ | निधन: ८ जून १८०९ )
घटना - ८ जून १७१३ — मुघलांनी १६८९ मधे जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी यांनी सिद्दीकडुन राजकारणाने जिंकुन घेतला.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२१ मे
१९९६: माधवराव पाटील — ब्रिटन मधील इलिंग शहराचे महापौर झाले.
१९९४: सुश्मिता सेन — यांना ४३ व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस युनिव्हर्स किताब प्रदान. हा किताब मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहे.
१९९२: चीन — देशाने १,००० किलो टन क्षमतेच्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे.
१९९१: राजीव गांधी — भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर, तमिळ नाडू येथे आत्मघातकी आतंकवाद्यांनी हत्या केली.
१९३२: अमेलिया इअरहार्ट — अटलांटिक महासागर एकटयाने पार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
१९०४: फेड्रेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (फिफा) — पॅरिसमध्ये सुरवात.
१८८१: रेड क्रॉस सोसायटी — अमेरिकन रेड क्रॉस सोसायटीची वॉशिंग्टन (डी. सी.) येथे स्थापना झाली.
१९६०: मोहनलाल — दक्षिण भारतीय अभिनेते
१९३१: शरद जोशी — हिंदी कवी, लेखक व उपहासकार
१९९१: राजीव गांधी — भारताचे ६वे पंतप्रधान
१९७९: जानकीदेवी बजाज — भारतीय स्वातंत्र्य वीरांगना