ठळक गोष्टी
  • सुविचार — चारित्र्य राखतात येणे सोपे आहे परंतु ते परत मिळवता येणे अवघड आहे (लेखक: थॉमस पेनजन्म: २९ जानेवारी १७३७ | निधन: ८ जून १८०९)
  • घटना - ८ जून १९१५ — लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या गीतारहस्य या ग्रंथाचे गायकवाडवाड्यात प्रकाशन झाले.
  • घटना - ८ जून १७०७ — औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशाहला ठार करुन दिल्लीची गादी बळकावली.
  • सुविचार — सौंदर्य महालात राहते आणि सौजन्य मातीच्या मंदिरात राहते (लेखक: थॉमस पेनजन्म: २९ जानेवारी १७३७ | निधन: ८ जून १८०९)
  • सुविचार — पाणी किती हिंसक झाला तरी त्याच्या अंगी दयेचा ओलावा असतोच (लेखक: थॉमस पेनजन्म: २९ जानेवारी १७३७ | निधन: ८ जून १८०९)
  • घटना - ८ जून १७१३ — मुघलांनी १६८९ मधे जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी यांनी सिद्दीकडुन राजकारणाने जिंकुन घेतला.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२१ मे

घटना

  • १९९६: माधवराव पाटील
  • १९९४: सुश्मिता सेन
  • १९९२: चीन
  • १९९१: राजीव गांधी
  • १९३२: अमेलिया इअरहार्ट
  • १९०४: फेड्रेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (फिफा)
  • १८८१: रेड क्रॉस सोसायटी

जन्म

  • १९६०: मोहनलाल
  • १९३१: शरद जोशी (निधन: ५ सप्टेंबर १९९१ )

निधन