ठळक गोष्टी
सुविचार — चुका होणे हे स्वाभाविक आहे झालेली चूक कबूल केली तर आपली प्रगती होऊ शकते परंतु आपली झालेली चूक जो झाकण्याचा प्रयत्न करतो त्याची अधोगती होते ( लेखक: अज्ञात )
सुविचार — शिक्षण हे मानवाच्या प्रगतीचे एकमेव साधन आहे ( लेखक: महात्मा फुले — जन्म: ११ एप्रिल १८२७ | निधन: २८ नोव्हेंबर १८९० )
सुविचार — दुसऱ्याच्या हृदयातील वेतना कमी करणे म्हणजे स्वतःच्या वेदना विसरणे होय ( लेखक: फ्रान्सिस बेकन )
घटना - २ ऑगस्ट १९३४ — एडॉल्फ हिटलर — जर्मनीचे फ्युहरर बनले.
घटना - २ ऑगस्ट १९१४ — पहिल्या महायुद्ध — जर्मनीने लक्झेंबर्गचा ताबा घेण्यास सुरु केले.
घटना - २ ऑगस्ट १९९९ — गैसल ट्रेन दुर्घटनेत, भारत — आसाममध्ये झालेल्या अपघातात किमान २८५ लोकांचे निधन.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
सुविचार — चुका होणे हे स्वाभाविक आहे झालेली चूक कबूल केली तर आपली प्रगती होऊ शकते परंतु आपली झालेली चूक जो झाकण्याचा प्रयत्न करतो त्याची अधोगती होते ( लेखक: अज्ञात )
सुविचार — शिक्षण हे मानवाच्या प्रगतीचे एकमेव साधन आहे ( लेखक: महात्मा फुले — जन्म: ११ एप्रिल १८२७ | निधन: २८ नोव्हेंबर १८९० )
सुविचार — दुसऱ्याच्या हृदयातील वेतना कमी करणे म्हणजे स्वतःच्या वेदना विसरणे होय ( लेखक: फ्रान्सिस बेकन )
घटना - २ ऑगस्ट १९३४ — एडॉल्फ हिटलर — जर्मनीचे फ्युहरर बनले.
घटना - २ ऑगस्ट १९१४ — पहिल्या महायुद्ध — जर्मनीने लक्झेंबर्गचा ताबा घेण्यास सुरु केले.
घटना - २ ऑगस्ट १९९९ — गैसल ट्रेन दुर्घटनेत, भारत — आसाममध्ये झालेल्या अपघातात किमान २८५ लोकांचे निधन.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२० ऑगस्ट
२००८: — कुस्तीगीर सुशील कुमार यांनी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक जिंकले.
१९९५: — भारतातील फिरोजाबाद रेल्वे अपघातात २५८ जणांचा मृत्यू झाला.
१९८८: — ८ वर्षांच्या युद्धानंतर इराण-इराक युद्धबंदी करार झाला.
१९६०: — सेनेगलने आपण मालीपासून स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.
१९४१: — दुसरे महायुद्ध फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली
१९२०: — डेट्रॉइट,मिशिगन येथे जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी केंद्र MK (सध्याचे WWJ) सुरू झाले.
१९१४: — पहिले महायुद्ध - जर्मन फौजांनी ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.
१८९७: — सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.
१८२८: — राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
१६६६: — शिवाजीराजांनी दख्खनेमधे येण्यासाठी नरवीर घाटी हे ठाणे खोटे दस्तऐवज दाखवून ओलांडले.
१९४४: राजीव गांधी — भारताचे ६वे पंतप्रधान
२०१४: बी. के. एस. अय्यंगार — भारतीय योग प्रशिक्षक, अय्यंगार योगाचे संस्थापक — पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री
१९८४: जादूगार रघुवीर — भारतीय जादूगार
१८८२: जेम्स व्हाईट — तस्मानिया देशाचे ६वे प्रीमियर, स्कॉटिश-ऑस्ट्रेलियन राजकारणी