ठळक गोष्टी
-
सुविचार — संघर्ष चितका तीव्र तितके विजयाचे मोल अधिक (लेखक: थॉमस पेन — जन्म: २९ जानेवारी १७३७ | निधन: ८ जून १८०९)
-
घटना - ९ मार्च १९४५ — दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
-
जन्म - ९ मार्च १९५१ — उस्ताद झाकीर हुसेन — प्रख्यात तबलावादक — पद्म भूषण, पद्मश्री
-
सुविचार — जे शक्तिशाली असून सुद्धा क्षमा करतात आणि दरिद्र्य असूनही दान करतात असे पुरुष स्वर्गाच्या ही वर असतात (लेखक: भगवान महावीर)
-
निधन - ९ मार्च १६५० — संत तुकाराम
-
सुविचार — सैन्याने आक्रमण तो कविता येते पण काळानुरूप साकारणाऱ्या कल्पनांना अटकाव करता येत नाही (लेखक: विक्टर हुंगा)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — संघर्ष चितका तीव्र तितके विजयाचे मोल अधिक (लेखक: थॉमस पेन — जन्म: २९ जानेवारी १७३७ | निधन: ८ जून १८०९)
-
घटना - ९ मार्च १९४५ — दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
-
जन्म - ९ मार्च १९५१ — उस्ताद झाकीर हुसेन — प्रख्यात तबलावादक — पद्म भूषण, पद्मश्री
-
सुविचार — जे शक्तिशाली असून सुद्धा क्षमा करतात आणि दरिद्र्य असूनही दान करतात असे पुरुष स्वर्गाच्या ही वर असतात (लेखक: भगवान महावीर)
-
निधन - ९ मार्च १६५० — संत तुकाराम
-
सुविचार — सैन्याने आक्रमण तो कविता येते पण काळानुरूप साकारणाऱ्या कल्पनांना अटकाव करता येत नाही (लेखक: विक्टर हुंगा)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
३ मार्च
-
१९३९: महात्मा गांधी — यांनी ब्रिटिश सरकारच्या हुकूमशाही नियमा विरुद्ध मुंबईमध्ये येथे उपोषण सुरू केले.
-
१९३०: बाबासाहेब आंबेडकर — यांनी नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी सत्याग्रह केला.
-
१९६७: शंकर महादेवन — भारतीय गायक आणि संगीतकार — पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
-
१९५५: जसपाल भट्टी — भारतीय अभिनेते — पद्म भूषण
-
१९२६: रवि शंकर शर्मा — भारतीय संगीतकार
-
१८४७: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल — अमेरिकन शास्रज्ञ, टेलिफोनचे संशोधक
-
१९८२: फिराक गोरखपुरी — भारतीय उर्दू शायर — पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार
-
१७००: छत्रपती राजाराम महाराज — मराठा साम्राज्याचे ३रे छत्रपती