घटना - १९ ऑगस्ट १९४५ — होची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.
सुविचार — हातातल्या सुखाचा त्याग करून जो काल्पनिक सुखाच्या मागे लागतो त्याला मृगजळाप्रमाणे सुख कधीच प्राप्त होत नाही (लेखक: रामकृष्ण परमहंस — जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ | निधन: १६ ऑगस्ट १८८६)
सुविचार — स्वभूमीच्या लोकात स्व धर्मात आणि स्व आचरणात राहून अविचारी व अज्ञानी देश बांधवांच्या निंदेस किंवा छळास न विता त्यांच्याशी कधी भांडून कधी युक… (लेखक: गोपाळ गणेश आगरकर)
सुविचार — मनुष्याचा गौरव त्याच्या विचारांमध्ये असतो म्हणूनच योग्य वर्तणुकीची खरी व्याख्या चांगल्या विचारातच असते (लेखक: ब्लेस पास्कल — जन्म: १९ जून १६२३ | निधन: १९ ऑगस्ट १६६२)
घटना - १९ ऑगस्ट १९४५ — होची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.
सुविचार — हातातल्या सुखाचा त्याग करून जो काल्पनिक सुखाच्या मागे लागतो त्याला मृगजळाप्रमाणे सुख कधीच प्राप्त होत नाही (लेखक: रामकृष्ण परमहंस — जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ | निधन: १६ ऑगस्ट १८८६)
सुविचार — स्वभूमीच्या लोकात स्व धर्मात आणि स्व आचरणात राहून अविचारी व अज्ञानी देश बांधवांच्या निंदेस किंवा छळास न विता त्यांच्याशी कधी भांडून कधी युक… (लेखक: गोपाळ गणेश आगरकर)
सुविचार — मनुष्याचा गौरव त्याच्या विचारांमध्ये असतो म्हणूनच योग्य वर्तणुकीची खरी व्याख्या चांगल्या विचारातच असते (लेखक: ब्लेस पास्कल — जन्म: १९ जून १६२३ | निधन: १९ ऑगस्ट १६६२)
२०२४:इस्रायल-हमास युद्ध
— युद्ध सुरू झाल्यापासूनचा सर्वात मोठी मानवतावादी मदत, एअरड्रॉपद्वारे उत्तर गाझा पट्टीवर करण्यात आली, नऊ राष्ट्रांतील किमान १४ विमानांनी या ऑपरेशनमध्ये भाग घेतला.
२०२४:ओरस्क धरण कोसळले— रशिया आणि कझाकस्तानमधील १,००,००० हून अधिक लोकांना उरल नदीच्या बाजूने आलेल्या आपत्तीजनक पुराच्या दरम्यान स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
१९९५:— लता मंगेशकर यांना अवधरत्न आणि साहू सूरसन्मान प्रदान करण्यात आले.
१९९४:— सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९६७:— बोइंग-७६७ या विमानाने पहिले उड्डाण केले.
१९४०:दुसरे महायुद्ध— जर्मनीने नॉर्वे व डेन्मार्क पादाक्रांत केले.
१८६७:— रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत एक मताने मंजुरी मिळाली.
जन्म
१९४८:जया भादुरी— हिंदी चित्रपट अभिनेत्री
१८२८:सार्वजनिक काका— समाजसुधारक
(निधन: २५ जुलै १८८०
)
निधन
२००९:अशोक परांजपे— लोककलांचे अभ्यासक आणि गीतकार
२००९:शक्ती सामंत— हिंदी आणि बंगाली चित्रपट दिगदर्शक आणि निर्माते
(जन्म: १३ जानेवारी १९२६
)