सुविचार — निसर्गात जशी वादळाची गरज असते तशीच राजकीय क्षेत्रात बंडखोरांची त्यामुळे मधून मधून लहान मोठे बंड उद्भवणे वाईट नाही (लेखक: थॉमस जेफरसन — जन्म: १३ एप्रिल १७४३ | निधन: ४ जुलै १८२६)
जन्म - १३ एप्रिल १८९५ — वसंत रामजी खानोलकर — भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे — पद्म भूषण, पद्मश्री (निधन: २९ ऑक्टोबर १९७८)
सुविचार — विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नितीविना गती गेली गती विना व्यक्त केले वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एकाअविद्येने केले (लेखक: महात्मा ज्योतिबा फुले)
घटना - १३ एप्रिल १९१९ — जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.
घटना - १३ एप्रिल १६९९ — गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.
सुविचार — निसर्गात जशी वादळाची गरज असते तशीच राजकीय क्षेत्रात बंडखोरांची त्यामुळे मधून मधून लहान मोठे बंड उद्भवणे वाईट नाही (लेखक: थॉमस जेफरसन — जन्म: १३ एप्रिल १७४३ | निधन: ४ जुलै १८२६)
जन्म - १३ एप्रिल १८९५ — वसंत रामजी खानोलकर — भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे — पद्म भूषण, पद्मश्री (निधन: २९ ऑक्टोबर १९७८)
सुविचार — विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नितीविना गती गेली गती विना व्यक्त केले वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एकाअविद्येने केले (लेखक: महात्मा ज्योतिबा फुले)
घटना - १३ एप्रिल १९१९ — जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.
घटना - १३ एप्रिल १६९९ — गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.
२०२४:इस्रायल-हमास युद्ध
— युद्ध सुरू झाल्यापासूनचा सर्वात मोठी मानवतावादी मदत, एअरड्रॉपद्वारे उत्तर गाझा पट्टीवर करण्यात आली, नऊ राष्ट्रांतील किमान १४ विमानांनी या ऑपरेशनमध्ये भाग घेतला.
२०२४:ओरस्क धरण कोसळले— रशिया आणि कझाकस्तानमधील १,००,००० हून अधिक लोकांना उरल नदीच्या बाजूने आलेल्या आपत्तीजनक पुराच्या दरम्यान स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
१९९५:— लता मंगेशकर यांना अवधरत्न आणि साहू सूरसन्मान प्रदान करण्यात आले.
१९९४:— सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९६७:— बोइंग-७६७ या विमानाने पहिले उड्डाण केले.
१९४०:दुसरे महायुद्ध— जर्मनीने नॉर्वे व डेन्मार्क पादाक्रांत केले.
१८६७:— रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत एक मताने मंजुरी मिळाली.
जन्म
१९४८:जया भादुरी— हिंदी चित्रपट अभिनेत्री
१८२८:सार्वजनिक काका— समाजसुधारक
(निधन: २५ जुलै १८८०
)
निधन
२००९:अशोक परांजपे— लोककलांचे अभ्यासक आणि गीतकार
२००९:शक्ती सामंत— हिंदी आणि बंगाली चित्रपट दिगदर्शक आणि निर्माते
(जन्म: १३ जानेवारी १९२६
)