सुविचार — विजयी व्हावं यशस्वी व्हावं असं सगळ्यांनाच वाटतं असतं पण त्यासाठी आवश्यक ती तयारी कष्ट करायला फारच थोडे लोक तयार होतात (लेखक: विन्स लोंबार्डी)
घटना - ९ मार्च १९५९ — बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
घटना - ९ मार्च १९४५ — दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
सुविचार — जीवनात यश मिळवण्याची इच्छा असेल तर चिकाटीला तुमचा मित्र, अनुभवला तुमचा शहाणा सल्लागार, सावधानतेला तुमचा बंधू आणि आशीला तुमची संरक्षण करणारी… (लेखक: अंडरसन)
सुविचार — मुक्त विचार ही एक श्रेष्ठ आणि पवित्र शक्ती आहे कोणत्याही बंधनात बांधले जाणे हे सर्वस्वी त्याच्या समजले पाहिजे बंधन स्वीकारले की विचार मरतात… (लेखक: दुर्गा भागवत)
सुविचार — विजयी व्हावं यशस्वी व्हावं असं सगळ्यांनाच वाटतं असतं पण त्यासाठी आवश्यक ती तयारी कष्ट करायला फारच थोडे लोक तयार होतात (लेखक: विन्स लोंबार्डी)
घटना - ९ मार्च १९५९ — बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
घटना - ९ मार्च १९४५ — दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
सुविचार — जीवनात यश मिळवण्याची इच्छा असेल तर चिकाटीला तुमचा मित्र, अनुभवला तुमचा शहाणा सल्लागार, सावधानतेला तुमचा बंधू आणि आशीला तुमची संरक्षण करणारी… (लेखक: अंडरसन)
सुविचार — मुक्त विचार ही एक श्रेष्ठ आणि पवित्र शक्ती आहे कोणत्याही बंधनात बांधले जाणे हे सर्वस्वी त्याच्या समजले पाहिजे बंधन स्वीकारले की विचार मरतात… (लेखक: दुर्गा भागवत)
२००२:— मुंबई पोलिसांनी सलमान खान विरुद्ध वांद्रे दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले.
१९९९:— चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९९२:— अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना महापृथ्वी या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
१९८९:— जनरल अरुणकुमार वैद्य मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
१९८७:— भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले.
१९८३:— प्रकाशाने निर्वातात १२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.
१९५१:— डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली.
१९४५:— फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.
१९४३:— सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली.
१९४३:आझाद हिंद सेना— स्थापना
१९३४:— जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टी ची स्थापना केली.
१८८८:— स्वीस सोशल डेमोक्रेटिक पार्टी सुरु झाली.
१८७९:— थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.
जन्म
१८३३:अल्फ्रेड नोबेल— स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते
(निधन: १० डिसेंबर १८९६
)
निधन
१९८१:दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे— कन्नड कवी — ज्ञानपीठ पुरस्कार
(जन्म: ३१ जानेवारी १८९६
)