घटना - ३० जुलै २००१ — राजेंद्रसिंह — जलतज्ज्ञ, यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
सुविचार — आज्ञाधारकाशिवाय स्वतंत्रता म्हणजे गोंधळ तर स्वतंत्रते शिवाय आज्ञाधारकपणा म्हणजे गुलामगिरी (लेखक: विल्यम पेन — निधन: ३० जुलै १७१८)
घटना - ३० जुलै १९३० — फुटबॉल विश्वचषक — उरुग्वे देशाने पहिला फुटबॉल विश्वचषक जिंकला.
निधन - ३० जुलै १९८३ — वसंतराव देशपांडे — शास्त्रीय नाट्यसंगीत गायक (जन्म: २ मे १९२०)
सुविचार — परोपकार करणारे संत पुरुष फळाची अपेक्षा कधीही ठेवत नाहीत (लेखक: संत तुलसीदास — निधन: ३० जुलै १६२२)
सुविचार — एखादे काम करायला तुम्ही सक्षम आहात किंवा एखाद्या कामासाठी तुम्ही लायक आहात यापैकी तुम्हाला काहीही वाटले तरी तुम्ही अगदी बरोबर आहात तुम्ही स… (लेखक: हेन्री फोर्ड — जन्म: ३० जुलै १८६३ | निधन: ७ एप्रिल १९४७)
घटना - ३० जुलै २००१ — राजेंद्रसिंह — जलतज्ज्ञ, यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
सुविचार — आज्ञाधारकाशिवाय स्वतंत्रता म्हणजे गोंधळ तर स्वतंत्रते शिवाय आज्ञाधारकपणा म्हणजे गुलामगिरी (लेखक: विल्यम पेन — निधन: ३० जुलै १७१८)
घटना - ३० जुलै १९३० — फुटबॉल विश्वचषक — उरुग्वे देशाने पहिला फुटबॉल विश्वचषक जिंकला.
निधन - ३० जुलै १९८३ — वसंतराव देशपांडे — शास्त्रीय नाट्यसंगीत गायक (जन्म: २ मे १९२०)
सुविचार — परोपकार करणारे संत पुरुष फळाची अपेक्षा कधीही ठेवत नाहीत (लेखक: संत तुलसीदास — निधन: ३० जुलै १६२२)
सुविचार — एखादे काम करायला तुम्ही सक्षम आहात किंवा एखाद्या कामासाठी तुम्ही लायक आहात यापैकी तुम्हाला काहीही वाटले तरी तुम्ही अगदी बरोबर आहात तुम्ही स… (लेखक: हेन्री फोर्ड — जन्म: ३० जुलै १८६३ | निधन: ७ एप्रिल १९४७)
२००२:— मुंबई पोलिसांनी सलमान खान विरुद्ध वांद्रे दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले.
१९९९:— चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९९२:— अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना महापृथ्वी या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
१९८९:— जनरल अरुणकुमार वैद्य मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
१९८७:— भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले.
१९८३:— प्रकाशाने निर्वातात १२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.
१९५१:— डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली.
१९४५:— फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.
१९४३:— सुभाष चंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा केली.
१९४३:आझाद हिंद सेना— स्थापना
१९३४:— जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टी ची स्थापना केली.
१८८८:— स्वीस सोशल डेमोक्रेटिक पार्टी सुरु झाली.
१८७९:— थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.
जन्म
१८३३:अल्फ्रेड नोबेल— स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते
(निधन: १० डिसेंबर १८९६
)
निधन
१९८१:दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे— कन्नड कवी — ज्ञानपीठ पुरस्कार
(जन्म: ३१ जानेवारी १८९६
)