ठळक गोष्टी
  • जन्म - १५ फेब्रुवारी १८२४ — राजेन्द्रलाल मित्रा — प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (निधन: २६ जुलै १८९१)
  • घटना - १५ फेब्रुवारी १९३९ — काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले.
  • घटना - १५ फेब्रुवारी १९४२ — दुसरे महायुद्ध सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
  • सुविचार — अनेक अपयशातून यशाची निर्मिती होत असते (लेखक: यदुनाथ थत्तेजन्म: ५ ऑक्टोबर १९२२ | निधन: १० मे १९९८)
  • सुविचार — अत्यंत भिकड मनुष्य सुद्धा मोठ्या वीरश्री चे भाषण करू शकेल (लेखक: सेनेका)
  • सुविचार — सर्व विजयांमध्ये स्वतःच्या मनावरील विजय हा सर्वात महान होय (लेखक: प्लेटो)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

१३ जानेवारी

घटना

  • १९९६:
  • १९३०:

जन्म

  • १९४९: राकेश शर्मा
  • १९३८: पं. शिवकुमार शर्मा (निधन: १० मे २०२२ )

निधन

  • १९७६: अहमद जाँ थिरकवा
  • १९५८: जेसी एल लास्की (जन्म: १३ सप्टेंबर १८८० )