२००७:
के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९९६:
पुणे-मुंबई दरम्यान शताब्दी एक्सप्रेसहि रेल्वेगाडी सुरु झाली.
१९६७:
पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.
१९६४:
कोलकता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार.
१९५७:
हिराकुंड धरणाचे उद्घाटन झाले.
१९५३:
मार्शल टिटो युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष झाले.
१९३०:
मिकी माऊसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.
१९१५:
इटलीतील अवेझानो येथे भूकंप. २९८०० लोकांचे
१८८९:
नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या शारदा नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.
१६१०:
गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024