ठळक गोष्टी
-
घटना - ९ मार्च १९४५ — दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
-
जन्म - ९ मार्च १९५६ — शशी थरूर — केंद्रीय मंत्री व अर्थतज्ञ
-
सुविचार — एक अग्नी दुसरा अग्नीचे समान करतो त्याप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखामुळे आपले दुःख कमी होते (लेखक: विल्यम शेक्सपियर — जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
-
सुविचार — कोणतीही गोष्ट तोडून ट**** सोपे असते पण जोडण्याकरिता कौशल्य व सावधगिरी लागते (लेखक: महात्मा गांधी)
-
सुविचार — शहाण्या लोकांना या जगात निरुपयोगी असे काहीच आढळत नाही (लेखक: जीन डे ला फॉन्टेन)
-
जन्म - ९ मार्च १९५१ — उस्ताद झाकीर हुसेन — प्रख्यात तबलावादक — पद्म भूषण, पद्मश्री
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - ९ मार्च १९४५ — दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
-
जन्म - ९ मार्च १९५६ — शशी थरूर — केंद्रीय मंत्री व अर्थतज्ञ
-
सुविचार — एक अग्नी दुसरा अग्नीचे समान करतो त्याप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखामुळे आपले दुःख कमी होते (लेखक: विल्यम शेक्सपियर — जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
-
सुविचार — कोणतीही गोष्ट तोडून ट**** सोपे असते पण जोडण्याकरिता कौशल्य व सावधगिरी लागते (लेखक: महात्मा गांधी)
-
सुविचार — शहाण्या लोकांना या जगात निरुपयोगी असे काहीच आढळत नाही (लेखक: जीन डे ला फॉन्टेन)
-
जन्म - ९ मार्च १९५१ — उस्ताद झाकीर हुसेन — प्रख्यात तबलावादक — पद्म भूषण, पद्मश्री
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१२ जुलै
-
२००१: एम. एस. स्वामीनाथन — यांना टिळक पुरस्कार प्रदान.
-
१९९९: सुनील गावसकर — यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.
-
१९९८: फ़ुटबाँल विश्वकरंडक — फ्रान्सने ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन १९९८ चा फ़ुटबाँल विश्वकरंडक जिंकला.
-
१९९५: दिलीपकुमार — यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
-
१९८५: पी. एन. भगवती — भारताचे १७वे सरन्यायाधीश बनले.
-
१९८२: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) — स्थापना झाली.
-
१९७९: किरिबाती — देशाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
-
१९६२: द रोलिंग स्टोन्स — यांचा पहिला कार्यक्रम लंडनमधील मार्क्वी क्लबमधे झाला.
-
१९६१: धरणफुटी, पुणे — पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुरात किमान २,००० लोकांचे निधन तर १ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले.
-
१९२०: पनामा कालवा — औपचारिक उदघाटन झाले.
-
१७९९: रणजित सिंग — यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले.
-
१६७४: मराठा साम्राज्य — शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.
-
१९६१: शिव राजकुमार — भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माते
-
१९४९: नारायण साठम — भारतीय क्रिकेट खेळाडू
-
१९३३: व्हिक्टर पुअर — अमेरिकन अभियंते, डेटापॉइंट २२००चे निर्माते
-
१९३१: जोसेफ मिट्टाथनी — भारतीय रोमन कॅथलिक प्रीलेट
-
१९२८: सुब्बू अरुमुगम — भारतीय लेखक आणि कथाकार
-
१९२०: यशवंत विष्णू चंद्रचूड — १६वे सरन्यायाधीश
-
१९१३: मनोहर माळगावकर — इंग्रजी लेखक
-
१९०९: बिमल रॉय — प्रथितयश दिग्दर्शक
-
१८६३: वि. का. राजवाडे — इतिहासाचार्य
-
१८५४: जॉर्ज इस्टमन — अमेरिकन संशोधक आणि इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक
-
१८५२: हिपोलितो य्रिगोयेन — अर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष
-
१८१७: हेन्री थोरो — अमेरिकन लेखक व विचारवंत
-
२०१३: प्राण — भारतीय चित्रपट अभिनेते — पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार