१२ जुलै
२००१: एम. एस. स्वामीनाथन — यांना टिळक पुरस्कार प्रदान.
१९९९: सुनील गावसकर — यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.
१९९८: फ़ुटबाँल विश्वकरंडक — फ्रान्सने ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन १९९८ चा फ़ुटबाँल विश्वकरंडक जिंकला.
१९९५: दिलीपकुमार — यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९८५: पी. एन. भगवती — भारताचे १७वे सरन्यायाधीश बनले.
१९८२: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) — स्थापना झाली.
१९७९: किरिबाती — देशाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९६२: द रोलिंग स्टोन्स — यांचा पहिला कार्यक्रम लंडनमधील मार्क्वी क्लबमधे झाला.
१९६१: धरणफुटी, पुणे — पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुरात किमान २,००० लोकांचे निधन तर १ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले.
१९२०: पनामा कालवा — औपचारिक उदघाटन झाले.
१७९९: रणजित सिंग — यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले.
१६७४: मराठा साम्राज्य — शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.
१९६१: शिव राजकुमार — भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माते
१९४९: नारायण साठम — भारतीय क्रिकेट खेळाडू
१९३३: व्हिक्टर पुअर — अमेरिकन अभियंते, डेटापॉइंट २२००चे निर्माते
१९३१: जोसेफ मिट्टाथनी — भारतीय रोमन कॅथलिक प्रीलेट
१९२८: सुब्बू अरुमुगम — भारतीय लेखक आणि कथाकार
१९२०: यशवंत विष्णू चंद्रचूड — १६वे सरन्यायाधीश
१९१३: मनोहर माळगावकर — इंग्रजी लेखक
१९०९: बिमल रॉय — प्रथितयश दिग्दर्शक
१८६३: वि. का. राजवाडे — इतिहासाचार्य
१८५४: जॉर्ज इस्टमन — अमेरिकन संशोधक आणि इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक
१८५२: हिपोलितो य्रिगोयेन — अर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष
१८१७: हेन्री थोरो — अमेरिकन लेखक व विचारवंत
२०१३: प्राण — भारतीय चित्रपट अभिनेते — पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार