सुविचार
प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.
चुकांची भीती बाळगू नका कारण कोणीच परिपूर्ण नाही परंतु त्याच चुका पुन्हा पुन्हा करू नका
लेखक: आचार्य अत्रे
(जन्म:
१३ ऑगस्ट १८९८
|
निधन:
१३ जून १९६९
)
चारित्र्य राखतात येणे सोपे आहे परंतु ते परत मिळवता येणे अवघड आहे
लेखक: थॉमस पेन
(जन्म:
२९ जानेवारी १७३७
|
निधन:
८ जून १८०९
)
पाणी किती हिंसक झाला तरी त्याच्या अंगी दयेचा ओलावा असतोच
लेखक: थॉमस पेन
(जन्म:
२९ जानेवारी १७३७
|
निधन:
८ जून १८०९
)
मन थोर असेल तरच तेच की होईल
लेखक: कार्ल युंग
(जन्म:
२६ जुलै १८७५
|
निधन:
६ जून १९६१
)
संघर्ष चितका तीव्र तितके विजयाचे मोल अधिक
लेखक: थॉमस पेन
(जन्म:
२९ जानेवारी १७३७
|
निधन:
८ जून १८०९
)
जगातल्या सर्वोत्तम आणि सर्वात सुंदर गोष्टी दिसतच नाहीत किंवा त्यांना स्पर्शही करता येत नाही त्या हृदयातून जाणता येतात
लेखक: हेलन केलर
(जन्म:
२७ जून १८८०
|
निधन:
१ जून १९६८
)
सौंदर्य महालात राहते आणि सौजन्य मातीच्या मंदिरात राहते
लेखक: थॉमस पेन
(जन्म:
२९ जानेवारी १७३७
|
निधन:
८ जून १८०९
)
आई असेपर्यंत तिची किंमत वाटत नाही पण ती गेल्यावर मग जगात कशाचीच किंमत वाटत नाही
लेखक: आचार्य अत्रे
(जन्म:
१३ ऑगस्ट १८९८
|
निधन:
१३ जून १९६९
)
मनुष्याचा गौरव त्याच्या विचारांमध्ये असतो म्हणूनच योग्य वर्तणुकीची खरी व्याख्या चांगल्या विचारातच असते
लेखक: ब्लेस पास्कल
(जन्म:
१९ जून १६२३
|
निधन:
१९ ऑगस्ट १६६२
)
सौंदर्य ही स्त्रीची सामर्थ्य आहे तर सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य आहे
लेखक: आचार्य अत्रे
(जन्म:
१३ ऑगस्ट १८९८
|
निधन:
१३ जून १९६९
)