सुविचार
प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.
कुणाशी शत्रुत्व किंवा वय ठेवणे म्हणजे आपल्या विकासाला खीळ घालणे होय
मोठमोठी कामे ही ताकदीने केली जात नाही तर ती सहनशक्तीनेच होतात
आळस अज्ञान व अंधश्रद्धा हे माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत
विश्वासामुळे माणसाला बळ येते
कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम प???र्ण करूनच हात वेगळे करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण आहे
प्रगतीचा मार्ग हा चुकीच्या काटा-कुठयातून जातो जो मनुष्य या काटा-कुठ्यांना भितो त्याची कधीही प्रगती होत नाही
विचाराची ज्योती मालविली तर आचार आंधळा बनेल
समता ही आजची हाक आहे ती आपणास समता आजचा गुरुधर्म आहे याची जाणीव ठेवली पाहिजे
सर्व आनंदी कुटुंबाचे आनंदी असण्याचे कारण सारखे असते पण दुःखी असण्याचे प्रत्येक कुटुंबाची कारण वेगळे असते
तुम्हास एक वर्षाचा साठा करावयाचा असेल तर धान्य पेरा 100 वर्षाची बेगमी करायची असेल तर माणसे पेरा