ठळक गोष्टी
  • सुविचार — बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्यापूर्वीच विचार केलेला बरा (लेखक: कन्फ्युजिअस)
  • सुविचार — न्यायाचं अस्तित्व नष्ट झालेल्या राजाचे रूपांतर दरोडेखोरांच्या टोळीत होतं (लेखक: संत ऑक्स्टीन)
  • सुविचार — विचारी पुरुषांना हे जग एक सुखान्तिका वाटते तर भावनाप्रधान माणसाला तेच जग एक शोकांतिका वाटते (लेखक: एच वॉलपोल)
  • २९ ऑगस्ट विशेष दिन — तेलगु भाषा दिन
  • घटना - २९ ऑगस्ट १८२५ — पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
  • निधन - २९ ऑगस्ट २००८ — जयश्री गडकर — मराठी आणि हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना — महाराष्ट्र शासनाचे विविध सन्मान (जन्म: २१ फेब्रुवारी १९४२)
  • घटना - २९ ऑगस्ट १८९८ — गुडईयर कंपनीची स्थापना झाली.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

सुविचार

प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.

कुणाशी शत्रुत्व किंवा वय ठेवणे म्हणजे आपल्या विकासाला खीळ घालणे होय

लेखक: विनोबा भावे (जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२ )

मोठमोठी कामे ही ताकदीने केली जात नाही तर ती सहनशक्तीनेच होतात

लेखक: सॅम्युअल जॉन्सन (जन्म: १८ सप्टेंबर १७०९ | निधन: १३ डिसेंबर १७८४ )

आळस अज्ञान व अंधश्रद्धा हे माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत

लेखक: विनोबा भावे (जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२ )

विश्वासामुळे माणसाला बळ येते

लेखक: विनोबा भावे (जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२ )

कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम प???र्ण करूनच हात वेगळे करणे हे बुद्धीचे पहिले लक्षण आहे

लेखक: विनोबा भावे (जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२ )

प्रगतीचा मार्ग हा चुकीच्या काटा-कुठयातून जातो जो मनुष्य या काटा-कुठ्यांना भितो त्याची कधीही प्रगती होत नाही

लेखक: विनोबा भावे (जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२ )

विचाराची ज्योती मालविली तर आचार आंधळा बनेल

लेखक: विनोबा भावे (जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२ )

समता ही आजची हाक आहे ती आपणास समता आजचा गुरुधर्म आहे याची जाणीव ठेवली पाहिजे

लेखक: विनोबा भावे (जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२ )

सर्व आनंदी कुटुंबाचे आनंदी असण्याचे कारण सारखे असते पण दुःखी असण्याचे प्रत्येक कुटुंबाची कारण वेगळे असते

लेखक: लिओ टॉलस्टॉय (जन्म: ९ सप्टेंबर १८२८ | निधन: २० नोव्हेंबर १९१० )

तुम्हास एक वर्षाचा साठा करावयाचा असेल तर धान्य पेरा 100 वर्षाची बेगमी करायची असेल तर माणसे पेरा

लेखक: कर्मवीर भाऊराव पाटील (जन्म: २२ सप्टेंबर १८८७ | निधन: ९ मे १९५९ )