ठळक गोष्टी
  • सुविचार — माणसाची किंमत तो काय काम करतो व कशा पद्धतीने करतो यावर अवलंबून असते त्यामुळे माणूस या जीवनात काहीतरी मिळतो व काहीतरी गमवतो (लेखक: संत गाडगे महाराजजन्म: २३ फेब्रुवारी १८७६ | निधन: २० डिसेंबर १९५६)
  • सुविचार — अज्ञानाची सीमा माहित होणे हेच खरे ज्ञान (लेखक: फेडरिक एंजल्स)
  • घटना - १४ जुलै १७८९ — फ्रेंच क्रांती — पॅरिस मध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची सुरवात होती.
  • सुविचार — नीता तत्त्वज्ञ असला तरच श्रेय न घेण्याची मानसिक शक्ती त्याच्याजवळ असते अन्यथा अपरिपक्व नेते श्रेयासाठी झुजत असतात आणि भलेभुरे मार्ग अनुसरतात (लेखक: अज्ञात)
  • जन्म - १४ जुलै १९६१ — एर्डन एरुस — जगातील पहिली एकट्याने मानव-शक्ती प्रदक्षिणा पूर्ण करणारे
  • घटना - १४ जुलै १९५८ — इराक — देशामध्ये राजेशाही विरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

सुविचार

प्रेरणादायी विचार आणि लेखकांची माहिती.

आज्ञाधारकाशिवाय स्वतंत्रता म्हणजे गोंधळ तर स्वतंत्रते शिवाय आज्ञाधारकपणा म्हणजे गुलामगिरी

लेखक: विल्यम पेन (जन्म: — | निधन: ३० जुलै १७१८ )

एखादे काम करायला तुम्ही सक्षम आहात किंवा एखाद्या कामासाठी तुम्ही लायक आहात यापैकी तुम्हाला काहीही वाटले तरी तुम्ही अगदी बरोबर आहात तुम्ही स्वतःला अगदी बरोबर ओळखलंत

लेखक: हेन्री फोर्ड (जन्म: ३० जुलै १८६३ | निधन: ७ एप्रिल १९४७ )

सौंदर्य ही स्त्रीची सामर्थ्य आहे तर सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य आहे

लेखक: आचार्य अत्रे (जन्म: १३ ऑगस्ट १८९८ | निधन: १३ जून १९६९ )

प्रसन्न गुलाबाचा सुवास हवा असेल तर काट्याचेही हसतमुखाने स्वागत करायला शिका

लेखक: नेताजी सुभाषचंद्र बोस (जन्म: २३ जानेवारी १८९७ | निधन: १८ ऑगस्ट १९४५ )

सांगशील ते सारखा गुण नाही जो सहन करतो तोच शिकतो जो सहन करीत नाही तो नाश पावतो

लेखक: रामकृष्ण परमहंस (जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ | निधन: १६ ऑगस्ट १८८६ )

हातातल्या सुखाचा त्याग करून जो काल्पनिक सुखाच्या मागे लागतो त्याला मृगजळाप्रमाणे सुख कधीच प्राप्त होत नाही

लेखक: रामकृष्ण परमहंस (जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ | निधन: १६ ऑगस्ट १८८६ )

जीवन म्हणजे फुलांची सुखद छाया नसून ती एक समर्भूमी आहे

लेखक: नेताजी सुभाषचंद्र बोस (जन्म: २३ जानेवारी १८९७ | निधन: १८ ऑगस्ट १९४५ )

स्वतःची चिंता न बाळगता जो दुसऱ्याची चिंता करतो तोच खरा संन्यासी

लेखक: रामकृष्ण परमहंस (जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ | निधन: १६ ऑगस्ट १८८६ )

जोपर्यंत मनुष्याला कामिनी व कांचनाचा मोह सुटत नाही तोपर्यंत त्याला ईश्वराचे दर्शन होऊ शकणार नाही

लेखक: रामकृष्ण परमहंस (जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ | निधन: १६ ऑगस्ट १८८६ )

चुकांची भीती बाळगू नका कारण कोणीच परिपूर्ण नाही परंतु त्याच चुका पुन्हा पुन्हा करू नका

लेखक: आचार्य अत्रे (जन्म: १३ ऑगस्ट १८९८ | निधन: १३ जून १९६९ )