ठळक गोष्टी
-
सुविचार — जेव्हा घरचाच माणूस मनुष्यशत्रुत्व करण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा तो बाहेरच्या शत्रूपेक्षाही भयंकर असतो (लेखक: महर्षी पराशर)
-
घटना - ९ मार्च १९४५ — दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
-
निधन - ९ मार्च १६५० — संत तुकाराम
-
सुविचार — कृतज्ञ माणसा इतकी गलिच्छ वस्तू या भूतलावर सापडणार नाही (लेखक: असोनियस)
-
सुविचार — ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती अधिक महत्त्वाची असते (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
-
जन्म - ९ मार्च १९५६ — शशी थरूर — केंद्रीय मंत्री व अर्थतज्ञ
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — जेव्हा घरचाच माणूस मनुष्यशत्रुत्व करण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा तो बाहेरच्या शत्रूपेक्षाही भयंकर असतो (लेखक: महर्षी पराशर)
-
घटना - ९ मार्च १९४५ — दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
-
निधन - ९ मार्च १६५० — संत तुकाराम
-
सुविचार — कृतज्ञ माणसा इतकी गलिच्छ वस्तू या भूतलावर सापडणार नाही (लेखक: असोनियस)
-
सुविचार — ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती अधिक महत्त्वाची असते (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
-
जन्म - ९ मार्च १९५६ — शशी थरूर — केंद्रीय मंत्री व अर्थतज्ञ
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२० जानेवारी
-
१९४८: — महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्
न झाला.
-
१८४१: — युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.
-
१८९८: मास्टर कृष्णराव — भारतीय गायक, अभिनेते व संगीतकार — पद्म भूषण
-
१९८८: अब्दुल गफार खान — भारतीय स्वातंत्र्यसैनिक — भारतरत्न
-
१९८०: कस्तुरभाई लालभाई — भारतीय उद्योगपती, परोपकारी — पद्म भूषण