ठळक गोष्टी
-
सुविचार — शिक्षण म्हणजे मानव आपले जीवन संपूर्ण सफल करू शकेल अशी कला (लेखक: स्पेन्सर)
-
घटना - १६ सप्टेंबर १९८७ — मॉन्ट्रियल प्रोटोकॉल — ओझोनच्या थर कमी होण्यापासून संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी करण्यात आली.
-
घटना - १६ सप्टेंबर १९६३ — मलाया / मलेशिया — देशाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.
-
सुविचार — बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्यापूर्वीच विचार केलेला बरा (लेखक: कन्फ्युजिअस)
-
जन्म - १६ सप्टेंबर १९३० — विजय किचलू — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मश्री (निधन: १७ फेब्रुवारी २०२३)
-
सुविचार — निष्क्रियतेपेक्षा चुकीची का होईना क्रिया करत राहणे अधिक चांगले (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — शिक्षण म्हणजे मानव आपले जीवन संपूर्ण सफल करू शकेल अशी कला (लेखक: स्पेन्सर)
-
घटना - १६ सप्टेंबर १९८७ — मॉन्ट्रियल प्रोटोकॉल — ओझोनच्या थर कमी होण्यापासून संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी करण्यात आली.
-
घटना - १६ सप्टेंबर १९६३ — मलाया / मलेशिया — देशाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.
-
सुविचार — बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्यापूर्वीच विचार केलेला बरा (लेखक: कन्फ्युजिअस)
-
जन्म - १६ सप्टेंबर १९३० — विजय किचलू — भारतीय शास्त्रीय गायक — पद्मश्री (निधन: १७ फेब्रुवारी २०२३)
-
सुविचार — निष्क्रियतेपेक्षा चुकीची का होईना क्रिया करत राहणे अधिक चांगले (लेखक: पंडित जवाहरलाल नेहरू)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
५ मे
-
१९९९: — दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.
-
१९९७: — जयदीप आमरे या साडेपाचवर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना आहे.
-
१९६४: — युरोप परिषदेने ५ मे हा युरोप दिन घोषित केला.
-
१९५५: — पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्व प्राप्त झाले.
-
१९३६: — इटालियन सैन्याने इथिओपियातील आदिसअबाबा शहराचा ताबा घेतला.
-
१९०१: — पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
-
१२६०: — कुबलाई खान हा मंगोलियाचा सम्राट बनला.
-
१९१६: ग्यानी झैलसिंग — भारताचे ७वे राष्ट्रपती
-
१८१८: कार्ल मार्क्स — जर्मन तत्वज्ञ आणि कम्युनिझमचे प्रणेते
-
२००६: नौशाद अली — ज्येष्ठ संगीत दिगदर्शक
-
१९८९: नवल होर्मुसजी टाटा — भारतीय उद्योगपती आणि टाटा समूहातील प्रमुख उद्योगनेते — पद्मभूषण
-
१९१८: त्र्यंबक बापूजी ठोमरे — बालकवी, निसर्गकवी