ठळक गोष्टी
-
सुविचार — फारच थोड्यांना बुद्धिमत्ता लागलेली असते बहुतेकांना नुसते डोळेच असतात (लेखक: विन्स्टंट चर्चिल)
-
सुविचार — तन्मयता नसेल तर विद्वत्ता व्यर्थ आहे (लेखक: भाऊसाहेब देशमुख)
-
सुविचार — सुख हे अत्तराच्या सुगंधाप्रमाणे आहे जे दुसऱ्यावर शिंपडले असता स्वतःवरही शिंपडले जाते (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
-
घटना - १५ सप्टेंबर १९५३ — श्रीमती विजयालक्ष्मी पंडित — यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.
-
घटना - १५ सप्टेंबर १८१२ — नेपोलियन बोनापार्ट — यांच्या नेतृत्त्वाखाली फ्रेंच सैन्य मॉस्कोमधील क्रेमलिन जवळ पोहोचले.
-
घटना - १५ सप्टेंबर १९३५ — जर्मनी — देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.
-
१५ सप्टेंबर विशेष दिन — आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — फारच थोड्यांना बुद्धिमत्ता लागलेली असते बहुतेकांना नुसते डोळेच असतात (लेखक: विन्स्टंट चर्चिल)
-
सुविचार — तन्मयता नसेल तर विद्वत्ता व्यर्थ आहे (लेखक: भाऊसाहेब देशमुख)
-
सुविचार — सुख हे अत्तराच्या सुगंधाप्रमाणे आहे जे दुसऱ्यावर शिंपडले असता स्वतःवरही शिंपडले जाते (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
-
घटना - १५ सप्टेंबर १९५३ — श्रीमती विजयालक्ष्मी पंडित — यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.
-
घटना - १५ सप्टेंबर १८१२ — नेपोलियन बोनापार्ट — यांच्या नेतृत्त्वाखाली फ्रेंच सैन्य मॉस्कोमधील क्रेमलिन जवळ पोहोचले.
-
घटना - १५ सप्टेंबर १९३५ — जर्मनी — देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.
-
१५ सप्टेंबर विशेष दिन — आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२६ मार्च
-
२०१३: — त्रिपूरा उच्च न्यायालयाची स्थापना.
-
२०००: — ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
-
१९७९: — अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.) येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.
-
१९७४: — गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलनाची सुरूवात.
-
१९७२: — नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.
-
१९४२: — इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह.
-
१९१०: — लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली.
-
१९०२: — नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखलेमध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले.
-
१५५२: — गुरू अमर दास शीखांचे तिसरे गुरू बनले.
-
१९१६: ख्रिश्चन बी. अँफिनसेन — अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक — नोबेल पारितोषिक
-
१९०७: महादेवी वर्मा — हिंदी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ — पद्म विभूषण, पद्म भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार
-
२०१५: टॉमस ट्रान्सट्रोमर — स्वीडिश कवी, अनुवादक आणि मानसशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
-
१९९६: के. के. हेब्बर — चित्रकार
-
१८२७: लुडविग व्हान बीथोव्हेन — कर्णबधिर संगीतकार