२०१३:
त्रिपूरा उच्च न्यायालयाची स्थापना.
२०००:
ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
१९७९:
अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.) येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.
१९७४:
गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलनाची सुरूवात.
१९७२:
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.
१९४२:
इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह.
१९१०:
लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली.
१९०२:
नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखलेमध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले.
१५५२:
गुरू अमर दास शीखांचे तिसरे गुरू बनले.
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2023