ठळक गोष्टी
-
सुविचार — आशा ही शक्तीची सोबती आणि यशाची जननी आहे ज्याच्या मनात जितकी जास्त आशा त्याच्या आयुष्यात इतके जास्त चमत्कार (लेखक: न्यूटन)
-
घटना - ६ फेब्रुवारी १९४२ — दुसरे महायुद्ध इंग्लंडने थायलँडविरुद्ध युद्ध पुकारले.
-
जन्म - ६ फेब्रुवारी १९११ — रोनाल्ड रेगन — अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष (निधन: ५ जून २००४)
-
सुविचार — घरोघरी शिस्तीचे पालन केलं गेलं तर तारुण्यातील गैरवर्तुनुक कितीतरी टक्क्यांनी कमी होईल (लेखक: जे एडगर हुवर)
-
जन्म - ६ फेब्रुवारी १९१५ — कवी प्रदीप — आधुनिक राष्ट्रकवी — दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: ११ डिसेंबर १९९८)
-
सुविचार — चिंतेवर औषध म्हणून दारूपेक्षा काम करणे निश्चितच चांगले (लेखक: थॉमस एडिसन)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — आशा ही शक्तीची सोबती आणि यशाची जननी आहे ज्याच्या मनात जितकी जास्त आशा त्याच्या आयुष्यात इतके जास्त चमत्कार (लेखक: न्यूटन)
-
घटना - ६ फेब्रुवारी १९४२ — दुसरे महायुद्ध इंग्लंडने थायलँडविरुद्ध युद्ध पुकारले.
-
जन्म - ६ फेब्रुवारी १९११ — रोनाल्ड रेगन — अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष (निधन: ५ जून २००४)
-
सुविचार — घरोघरी शिस्तीचे पालन केलं गेलं तर तारुण्यातील गैरवर्तुनुक कितीतरी टक्क्यांनी कमी होईल (लेखक: जे एडगर हुवर)
-
जन्म - ६ फेब्रुवारी १९१५ — कवी प्रदीप — आधुनिक राष्ट्रकवी — दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: ११ डिसेंबर १९९८)
-
सुविचार — चिंतेवर औषध म्हणून दारूपेक्षा काम करणे निश्चितच चांगले (लेखक: थॉमस एडिसन)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२६ मार्च घटना
-
२०१३: — त्रिपूरा उच्च न्यायालयाची स्थापना.
-
२०००: — ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
-
१९७९: — अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.) येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.
-
१९७४: — गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलनाची सुरूवात.
-
१९७२: — नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.
-
१९४२: — इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह.
-
१९१०: — लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली.
-
१९०२: — नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखलेमध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले.
-
१५५२: — गुरू अमर दास शीखांचे तिसरे गुरू बनले.