जन्म - १५ जुलै १९३५ — भगीरथ प्रसाद त्रिपाठी — भारतीय संस्कृत व्याकरणकार, भाषाशास्त्रज्ञ व योगी — पद्मश्री (निधन: ११ मे २०२२)
सुविचार — अडचणीच्या प्रसंगातून कोणीही माणूस टाऊन सुलाखून निघू शकतो पण माणसाच्या चारित्र्याची खरी ओळख होते त्याच्या संपन्न परिस्थितीतील आचरणावरून (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
घटना - १५ जुलै २०२० — बिटकॉइन घोटाळ्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख राजकीय व्यक्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सेलिब्रिटींची ट्विटर अकाउंट हॅक झाली.
सुविचार — ज्यांच्याकडे आकलनाशिवाय कल्पना आहे त्यांची अवस्था पंख आहेत पण पायच नाहीत अशी असते (लेखक: जोसेफ जोबर्ड)
सुविचार — विद्याधन आणि शक्ती यांची मनुष्याला आवश्यकता आहे त्यांची वृद्धी करणे हे प्रत्येकाची कर्तव्य आहे पण या साऱ्यांचा तो कशाप्रकारे उपयोग करतो याव… (लेखक: आचार्य जावडेकर)
जन्म - १५ जुलै १९३५ — भगीरथ प्रसाद त्रिपाठी — भारतीय संस्कृत व्याकरणकार, भाषाशास्त्रज्ञ व योगी — पद्मश्री (निधन: ११ मे २०२२)
सुविचार — अडचणीच्या प्रसंगातून कोणीही माणूस टाऊन सुलाखून निघू शकतो पण माणसाच्या चारित्र्याची खरी ओळख होते त्याच्या संपन्न परिस्थितीतील आचरणावरून (लेखक: अब्राहम लिंकन — जन्म: १२ फेब्रुवारी १८०९ | निधन: १५ एप्रिल १८६५)
घटना - १५ जुलै २०२० — बिटकॉइन घोटाळ्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख राजकीय व्यक्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सेलिब्रिटींची ट्विटर अकाउंट हॅक झाली.
सुविचार — ज्यांच्याकडे आकलनाशिवाय कल्पना आहे त्यांची अवस्था पंख आहेत पण पायच नाहीत अशी असते (लेखक: जोसेफ जोबर्ड)
सुविचार — विद्याधन आणि शक्ती यांची मनुष्याला आवश्यकता आहे त्यांची वृद्धी करणे हे प्रत्येकाची कर्तव्य आहे पण या साऱ्यांचा तो कशाप्रकारे उपयोग करतो याव… (लेखक: आचार्य जावडेकर)
१९९९:— आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणाऱ्या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड.
१९७६:— वि. स. खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
जन्म
१८७४:सूरसिंह तख्तसिंह गोहिल— प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी
निधन
२०१०:नानाजी देशमुख— भारतीय समाजसुधारक व राजकारणी — भारतरत्न, पद्म विभूषण
(जन्म: ११ ऑक्टोबर १९१६
)
१९६६:विनायक दामोदर सावरकर— भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर
(जन्म: २८ मे १८८३
)
१८८७:आनंदी गोपाळ जोशी— पाश्चात्य वैद्यकशास्त्रातील पहिल्या भारतीय महिला डॉक्टर
(जन्म: १५ मार्च १८६५
)