सुविचार — निसर्गात जशी वादळाची गरज असते तशीच राजकीय क्षेत्रात बंडखोरांची त्यामुळे मधून मधून लहान मोठे बंड उद्भवणे वाईट नाही (लेखक: थॉमस जेफरसन — जन्म: १३ एप्रिल १७४३ | निधन: ४ जुलै १८२६)
घटना - २४ फेब्रुवारी १७३९ — कर्नालची लढाई — इराणी नादर शाह यांनी भारताचा मुघल सम्राट मुहम्मद शाह यांचा पराभव केला.
घटना - २४ फेब्रुवारी १८८१ — सेंट पीटर्सबर्गचा तह (१८८१) — चीन आणि रशियाने या करारावर स्वाक्षरी केली.
सुविचार — हल्ला करणाऱ्या शत्रूस भिऊ नये पण स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध रहावे खरा मित्र कोण आहे हे ओळखायला शिकावे (लेखक: स्वातंत्र्यवीर सावरकर)
सुविचार — स्वतःच्या वृत्तीचा नीट सूक्ष्म अभ्यास करा आणि तुमच्या असे लक्षात येईल की तुम्हाला बसलेला प्रत्येक तडाखा तुम्हीच तुमच्यासाठी तयार केला आहे (लेखक: अज्ञात)
सुविचार — निसर्गात जशी वादळाची गरज असते तशीच राजकीय क्षेत्रात बंडखोरांची त्यामुळे मधून मधून लहान मोठे बंड उद्भवणे वाईट नाही (लेखक: थॉमस जेफरसन — जन्म: १३ एप्रिल १७४३ | निधन: ४ जुलै १८२६)
घटना - २४ फेब्रुवारी १७३९ — कर्नालची लढाई — इराणी नादर शाह यांनी भारताचा मुघल सम्राट मुहम्मद शाह यांचा पराभव केला.
घटना - २४ फेब्रुवारी १८८१ — सेंट पीटर्सबर्गचा तह (१८८१) — चीन आणि रशियाने या करारावर स्वाक्षरी केली.
सुविचार — हल्ला करणाऱ्या शत्रूस भिऊ नये पण स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध रहावे खरा मित्र कोण आहे हे ओळखायला शिकावे (लेखक: स्वातंत्र्यवीर सावरकर)
सुविचार — स्वतःच्या वृत्तीचा नीट सूक्ष्म अभ्यास करा आणि तुमच्या असे लक्षात येईल की तुम्हाला बसलेला प्रत्येक तडाखा तुम्हीच तुमच्यासाठी तयार केला आहे (लेखक: अज्ञात)
१९९९:— आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणाऱ्या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड.
१९७६:— वि. स. खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
जन्म
१८७४:सूरसिंह तख्तसिंह गोहिल— प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी
निधन
२०१०:नानाजी देशमुख— भारतीय समाजसुधारक व राजकारणी — भारतरत्न, पद्म विभूषण
(जन्म: ११ ऑक्टोबर १९१६
)
१९६६:विनायक दामोदर सावरकर— भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर
(जन्म: २८ मे १८८३
)
१८८७:आनंदी गोपाळ जोशी— पाश्चात्य वैद्यकशास्त्रातील पहिल्या भारतीय महिला डॉक्टर
(जन्म: १५ मार्च १८६५
)