ठळक गोष्टी
  • घटना - १६ सप्टेंबर १९४० — दुसरे महायुद्ध — इटालियन सैन्याने सिदी बरानी जिंकले.
  • सुविचार — आपण जे काही असतो ते आपल्या विचारांचा परिणाम असतो (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
  • सुविचार — एखादा माणूस शूर धरीवाण ठरतो तो इतरांपेक्षा अधिक धैर्यवान असतो म्हणून नाही तर इतरांपेक्षा धैर्य अधिक काळ टिकवतो म्हणून (लेखक: राल्फ वालडो इमर्सन)
  • घटना - १६ सप्टेंबर १९७० — ब्लॅक सप्टेंबर — जॉर्डन देशाने पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन विरुद्ध युद्धाची घोषणा केली, हे युद्ध ब्लॅक सप्टेंबर म्हणून ओळखले जाते.
  • घटना - १६ सप्टेंबर १९६१ — टायफून नॅन्सी, जपान — उष्णकटिबंधीय चक्रीवादळात मोजले जाणारे सर्वात जोरदार वारे असलेले टायफून नॅन्सी, जपानमधील ओसाका येथे कोसळले, यात किमान १७३ लोकांचे निधन.
  • सुविचार — बदलणे आणि चांगल्या गोष्टीसाठी बदलणे या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत (लेखक: जर्मन म्हण)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२६ फेब्रुवारी निधन

  • २०१०: नानाजी देशमुख (जन्म: ११ ऑक्टोबर १९१६ )
  • २००५: निर्माते जेफ रस्किन (जन्म: ९ मार्च १९४३ )
  • २००४: शंकरराव चव्हाण (जन्म: १४ जुलै १९२० )
  • २००३: राम वाईरकर
  • २०००: रावसाहेब गोगटे (जन्म: १६ सप्टेंबर १९१६ )
  • १९९४: एवेरी फिशर (जन्म: ४ मार्च १९०६ )
  • १९८५: त्जालिंग कूपमन्स (जन्म: २८ ऑगस्ट १९१० )
  • १९६६: विनायक दामोदर सावरकर (जन्म: २८ मे १८८३ )
  • १९३७: एल. के. अनंतकृष्ण अय्यर (जन्म: ६ जुलै १८६२ )
  • १९०३: रिचर्ड जॉर्डन गटलिंग (जन्म: १२ सप्टेंबर १८१८ )
  • १८८७: आनंदी गोपाळ जोशी (जन्म: १५ मार्च १८६५ )
  • १८८६: नर्मदाशंकर दवे (जन्म: २४ ऑगस्ट १८३३ )
  • १८७७: मेजर थॉमस कॅन्डी (जन्म: १३ डिसेंबर १८०४ )