ठळक गोष्टी
घटना - १९ मार्च २००१ — वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.
निधन - १९ मार्च १९९८ — इ. एम. एस. नंबूदिरिपाद — केरळचे १ले मुख्यमंत्री (जन्म: १३ जून १९०९ )
निधन - १९ मार्च १६४४ — गुरु हर गोविंद — शीख धर्माचे ६वे गुरु (जन्म: १९ जून १५९५ )
सुविचार — राष्ट्राचे चारित्र्य हे तेथील तरुणांपुढील आदर्शवरून ठरते ( लेखक: जोसेफ मॅझिनी — जन्म: २२ जून १८०५ | निधन: १० मार्च १८७२ )
सुविचार — विद्वत्तेच्या पुस्तकातील पहिला धडा म्हणजे प्रामाणिकपणा ( लेखक: थॉमस जेफरसन — जन्म: १३ एप्रिल १७४३ | निधन: ४ जुलै १८२६ )
सुविचार — आपल्या प्रतिष्ठेपेक्षा चारित्र्य थेट तुमच्या स्वतःशी निगडित असते तर प्रतिष्ठा तुम्ही कसे आहात हे लोकांना वाटण्यावर अवलंबून असते ( लेखक: जॉन वुडन )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
घटना - १९ मार्च २००१ — वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.
निधन - १९ मार्च १९९८ — इ. एम. एस. नंबूदिरिपाद — केरळचे १ले मुख्यमंत्री (जन्म: १३ जून १९०९ )
निधन - १९ मार्च १६४४ — गुरु हर गोविंद — शीख धर्माचे ६वे गुरु (जन्म: १९ जून १५९५ )
सुविचार — राष्ट्राचे चारित्र्य हे तेथील तरुणांपुढील आदर्शवरून ठरते ( लेखक: जोसेफ मॅझिनी — जन्म: २२ जून १८०५ | निधन: १० मार्च १८७२ )
सुविचार — विद्वत्तेच्या पुस्तकातील पहिला धडा म्हणजे प्रामाणिकपणा ( लेखक: थॉमस जेफरसन — जन्म: १३ एप्रिल १७४३ | निधन: ४ जुलै १८२६ )
सुविचार — आपल्या प्रतिष्ठेपेक्षा चारित्र्य थेट तुमच्या स्वतःशी निगडित असते तर प्रतिष्ठा तुम्ही कसे आहात हे लोकांना वाटण्यावर अवलंबून असते ( लेखक: जॉन वुडन )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
६ ऑगस्ट
२०१०: — भारतातीलजम्मू आणि काश्मीर भागात भयानक पूर आला.
१९९७: — कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने ६ बाद ९५२ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. त्यात सनत जयसूर्या याने ३४० धावा केल्या.
१९९४: — डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्रदान.
१९९०: — कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.
१९६२: — जमैकाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९६०: — अमेरिकेने घातलेल्या व्यापारबंदीला प्रत्युत्तर म्हणून क्युबाने अमेरिकन बँकांसह सर्व परदेशी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले.
१९४५: — जपान मधील हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबाँब टाकला. इतिहासात पहिल्यांदा अणुबाँबचा वापर करण्यात आला.
१९४०: — सोविएत युनियनने इस्टोनियाचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला.
१९२६: — जेरट्रूड एडर्ले ही इंग्लिश खाडी पोहुन जाणारी पहिली महिला बनली.
१९१४: — पहिले महायुद्ध - सर्बियाने जर्मनीविरुद्ध तर ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
१९७५: शेखर गवळी — भारतीय क्रिकेटपटू
१९७०: M. रात्री श्यामलन — भारतीय-अमेरिकन दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक
१९७०: एम. नाईट श्यामलन — भारतीय-अमेरिकन चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक
१९६५: विशाल भारद्वाज — भारतीय चित्रपट दिग्दर्शक
१९५९: राजेंद्र सिंग — भारतीय पर्यावरणवादी
१९४०: मुखु अलीयेव — दागेस्तान प्रजासत्ताकाचे २रे प्रमुख, रशियन भाषाशास्त्रज्ञ आणि राजकारणी
१९३४: पियर्स अँथनी — इंग्रजी-अमेरिकन सैनिक आणि लेखक
१९२५: योगिनी जोगळेकर — भारतीय लेखिका
१९२२: फ्रेडी लेकर — इंग्रज उद्योगपती, लेकर एअरवेज कंपनीचे संस्थापक
१९२२: ओमप्रकाश मल्होत्रा — पंजाब राज्याचे २५वे राज्यपाल
१९१६: डोम मिंटॉफ — माल्टा देशाचे ८वे पंतप्रधान, पत्रकार आणि राजकारणी
१९००: सीसिल हॉवर्ड ग्रीन — टेक्सास इन्स्ट्रूमेंटचे स्थापक
१८८१: अलेक्झांडर फ्लेमिंग — पेनिसिलीन औषधाचे निर्माते स्कॉटिश शास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
१८०९: लॉर्ड टेनिसन — इंग्लिश कवी
१७६५: पेट्रोस मावरोमिचलिस — ग्रीस देशाचे २रे पंतप्रधान, जनरल आणि राजकारणी
१६९७: चार्ल्स सातवा — पवित्र रोमन सम्राट
१५१५: शाहजादे मुस्तफा — ऑट्टोमन राजपुत्र
११८०: सम्राट गो-तोबा — जपान देशाचे सम्राट
२०१९: सुषमा स्वराज — दिल्लीच्या ५व्या मुख्यमंत्री, भाजपच्या नेत्या — पद्म विभूषण
१९२५: सुरेंद्रनाथ बॅनर्जी — भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सहसंस्थापक, राष्ट्रगुरू