६ ऑगस्ट - दिनविशेष
२०१०:
भारतातीलजम्मू आणि काश्मीर भागात भयानक पूर आला.
१९९७:
कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने ६ बाद ९५२ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. त्यात सनत जयसूर्या याने ३४० धावा केल्या.
१९९४:
डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्रदान.
१९९०:
कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.
१९६२:
जमैकाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
पुढे वाचा..
१९७५:
शेखर गवळी - भारतीय क्रिकेटपटू,(महाराष्ट्र) (निधन:
१ सप्टेंबर २०२०)
१९७०:
एम. नाईट श्यामलन - भारतीय-अमेरिकन चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक
१९६५:
विशाल भारद्वाज - भारतीय चित्रपट दिग्दर्शक
१९५९:
राजेंद्र सिंग - भारतीय पर्यावरणवादी
१९२५:
योगिनी जोगळेकर - भारतीय लेखिका (निधन:
१ नोव्हेंबर २००५)
पुढे वाचा..
२०२२:
तामो मिबांग - भारतीय शैक्षणिक प्रशासक, राजीव गांधी विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म:
१ जुलै १९५५)
२०२२:
साजिद पट्टलम - भारतीय अभिनेता
२०१९:
सुषमा स्वराज - दिल्लीच्या ५व्या मुख्यमंत्री, भाजपच्या नेत्या - पद्म विभूषण (जन्म:
१४ फेब्रुवारी १९५२)
२००१:
कुमार चॅटर्जी - भारतीय नौदल प्रमुखआधार
२००१:
आधार कुमार चॅटर्जी - भारतीय नौदल प्रमुख
पुढे वाचा..