ठळक गोष्टी
  • निधन - ७ ऑगस्ट १९४१ — रबिन्द्रनाथ टागोर — भारतीय कवी, लेखक आणि तत्त्वज्ञ, साहित्याच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवणारे पहिले आशियाई नोबेलविजेते — नोबेल पुरस्कार, नाइटहूड (जन्म: ७ मे १८६१)
  • सुविचार — इतरांची काळजी घेणे आणि त्यांना भरभरून प्रेम देणे या दोन गोष्टी शक्य तितक्या करा कारण तुमचे जीवन आनंदमय (लेखक: टोनी रॉबिन्स)
  • घटना - ७ ऑगस्ट २००० — ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.
  • सुविचार — लोकांचे हित हित कशात आहे हे जो माणूस लोकापवादाची लोकांची परवा न करता निर्भयपणे मांडतो त्यालाच मी पुढारी समजतो (लेखक: अज्ञात)
  • सुविचार — व्यायाम हे आरोग्याचे आणि आरोग्य हे सुखाचे मूलतत्त्व होय (लेखक: विल्यम थॉमसन)
  • घटना - ७ ऑगस्ट १९९१ — जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्‍यांदा यशस्वी चाचणी झाली.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

११ मार्च निधन

  • २००६: स्लोबोडन मिलोसेविच (जन्म: २० ऑगस्ट १९४१ )
  • १९९३: शाहू मोडक (जन्म: २५ एप्रिल १९१८ )
  • १९७९: यशवंत कृष्ण खाडिलकर
  • १९७१: फिलो फारन्सवर्थ (जन्म: १९ ऑगस्ट १९०६ )
  • १९७०: अर्लस्टॅनले गार्डनर (जन्म: १७ जुलै १८८९ )
  • १९६५: गौरीशंकर जोशी (जन्म: १२ डिसेंबर १८९२ )
  • १९५८: ओले कर्क ख्रिश्चनसेन (जन्म: ७ एप्रिल १८९१ )
  • १९५७: रिचर्ड ईव्हेलिन बर्ड
  • १९५५: अलेक्झांडर फ्लेमिंग (जन्म: ६ ऑगस्ट १८८१ )
  • १९०८: बेंजामिन वॉघ (जन्म: २० फेब्रुवारी १८३९ )
  • १८९४: कार्ल श्मिट (जन्म: १३ जून १८२२ )
  • १६८९: छत्रपती संभाजी महाराज (जन्म: १४ मे १६५७ )