सुविचार — तुमच्या भविष्याबद्दल विचार करण्याची वेळ आजच आहे म्हातारपणी थकल्या भागल्यावर करण्याचेही काम नाही तारुण्यातला उत्साह तुमच्यात ओसंडत आहे ताजेप… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — सूर्याचा प्रकाश मला प्रिय आहे त्याने माझी वाढ होते म्हणून मला तो वंदनीय आहे पण म्हणून मी पृथ्वीवर जेव्हा सोडून त्याच्या जवळ जाऊ पाहिल तर जळ… (लेखक: आचार्य विनोबा भावे)
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
सुविचार — तुमच्या भविष्याबद्दल विचार करण्याची वेळ आजच आहे म्हातारपणी थकल्या भागल्यावर करण्याचेही काम नाही तारुण्यातला उत्साह तुमच्यात ओसंडत आहे ताजेप… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
सुविचार — सूर्याचा प्रकाश मला प्रिय आहे त्याने माझी वाढ होते म्हणून मला तो वंदनीय आहे पण म्हणून मी पृथ्वीवर जेव्हा सोडून त्याच्या जवळ जाऊ पाहिल तर जळ… (लेखक: आचार्य विनोबा भावे)
घटना - २ सप्टेंबर १९६० — केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.
१८५८:— इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ यांनीझाशीस वेढा दिला.
जन्म
१९२३:निर्मला श्रीवास्तव— भारतीय अध्यात्मिक गुरु, सहज योगच्या संस्थापिका
(निधन: २३ फेब्रुवारी २०११
)
१९१६:बिस्मिला खान— महान भारतीय सनईवादक संगीतकार, हिंदुस्थानी संगीताला जागतिक ओळख देणारे कलाकार — भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
(निधन: २१ ऑगस्ट २००६
)
१८८७:मानबेंद्रनाथ रॉय— भारतीय कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक, क्रांतिकारक
(निधन: २६ जानेवारी १९५४
)
निधन
२०१०:बाळ गाडगीळ— अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक
(जन्म: २९ मार्च १९२६
)
२००५:दिनकर द. पाटील— चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक
(जन्म: ६ नोव्हेंबर १९१५
)
२००१:चुंग जू-युंग— ह्युंदाई मोटर कंपनीचे संस्थापक
(जन्म: २५ नोव्हेंबर १९१५
)