घटना - १९ एप्रिल १९४५ — सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
सुविचार — कुठेही जा पण अगदी मनापासून जा (लेखक: कन्फ्युसिअस)
घटना - १९ एप्रिल १९५६ — गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.
घटना - १९ एप्रिल १९४८ — ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
सुविचार — कोणताही मनुष्य एवढ्यासाठी धाडसी बनत नाही की तो इतर कोणापेक्षा जास्त शूर आहे परंतु एवढ्यासाठीच बनतो की तो इतरांच्या तुलनेने ती विरता दहा मिन… (लेखक: इमर्सन)
सुविचार — सकाळचा उगवता सूर्य खूप सुंदर असतो परंतु रात्र संपल्याशिवाय तो सुंदर देखावा पाहता येत नाही त्याचप्रमाणे यशाचा सूर्य पहावयाचा असेल तर धीर धरा… (लेखक: कुसुमाग्रज — जन्म: २७ फेब्रुवारी १९१२ | निधन: १० मार्च १९९९)
घटना - १९ एप्रिल १९४५ — सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
सुविचार — कुठेही जा पण अगदी मनापासून जा (लेखक: कन्फ्युसिअस)
घटना - १९ एप्रिल १९५६ — गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.
घटना - १९ एप्रिल १९४८ — ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
सुविचार — कोणताही मनुष्य एवढ्यासाठी धाडसी बनत नाही की तो इतर कोणापेक्षा जास्त शूर आहे परंतु एवढ्यासाठीच बनतो की तो इतरांच्या तुलनेने ती विरता दहा मिन… (लेखक: इमर्सन)
सुविचार — सकाळचा उगवता सूर्य खूप सुंदर असतो परंतु रात्र संपल्याशिवाय तो सुंदर देखावा पाहता येत नाही त्याचप्रमाणे यशाचा सूर्य पहावयाचा असेल तर धीर धरा… (लेखक: कुसुमाग्रज — जन्म: २७ फेब्रुवारी १९१२ | निधन: १० मार्च १९९९)
२००३:— क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
१९७१:— स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
जन्म
१९१९:डेसमंड डॉस— अमेरिकन सैनिकी डॉक्टर — मेडल ऑफ ऑनर
(निधन: २३ मार्च २००६
)
१८७३:थॉमस ऍन्ड्रयूज— आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार
(निधन: १५ एप्रिल १९१२
)
१८०४:जॉन डीयेर— डीयेर एंड कंपनीची स्थापक
(निधन: १७ मे १८८६
)
निधन
१९४२:सचिंद्र नाथ सन्याल— भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक आणि हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन (एचआरए), जी नंतर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एचएसआरए) म्हणून ओळखली गेली, या संस्थेचे संस्थापक सदस्य.
(जन्म: ३ जून १८९३
)
१३३३:निक्को— निचिरेन शोषु बौद्ध धर्माचे संस्थापक
१२७४:श्री चक्रधर स्वामी— महानुभाव पंथाचे संस्थापक
(जन्म: ४ सप्टेंबर १२२१
)