ठळक गोष्टी
-
सुविचार — यशस्वी माणूस होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी नीतिमान माणूस होण्याचा प्रयत्न करा (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
-
निधन - २७ एप्रिल २००९ — फिरोज खान — भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: २५ सप्टेंबर १९३९)
-
सुविचार — वाचनाने मनुष्यास पूर्णत्व येते सल्लामसलतीने मनुष्य तत्पर बनतो आणि लिखाणाने मनुष्य तंतोतंत बनतो (लेखक: फ्रान्सिस बेकन)
-
जन्म - २७ एप्रिल १५९३ — मुमताज महल — शाहजहानची पत्नी (निधन: १७ जून १६३१)
-
निधन - २७ एप्रिल १९८० — विठ्ठलराव विखे पाटील — सहकारमहर्षी — पद्मश्री (जन्म: २९ ऑगस्ट १९०१)
-
सुविचार — प्रेमाची भावना ही विकत घेता येत नसते तर ती नात्यांमधील सामंजस्यातून फुलते (लेखक: जे कृष्णमूर्ती)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — यशस्वी माणूस होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी नीतिमान माणूस होण्याचा प्रयत्न करा (लेखक: अल्बर्ट आईन्स्टाईन)
-
निधन - २७ एप्रिल २००९ — फिरोज खान — भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: २५ सप्टेंबर १९३९)
-
सुविचार — वाचनाने मनुष्यास पूर्णत्व येते सल्लामसलतीने मनुष्य तत्पर बनतो आणि लिखाणाने मनुष्य तंतोतंत बनतो (लेखक: फ्रान्सिस बेकन)
-
जन्म - २७ एप्रिल १५९३ — मुमताज महल — शाहजहानची पत्नी (निधन: १७ जून १६३१)
-
निधन - २७ एप्रिल १९८० — विठ्ठलराव विखे पाटील — सहकारमहर्षी — पद्मश्री (जन्म: २९ ऑगस्ट १९०१)
-
सुविचार — प्रेमाची भावना ही विकत घेता येत नसते तर ती नात्यांमधील सामंजस्यातून फुलते (लेखक: जे कृष्णमूर्ती)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
७ फेब्रुवारी घटना
-
२००३: — क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
-
१९७७: — सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
-
१९७४: — ग्रेनाडा हा देश युनायटेड किंग्डमपासुन स्वतंत्र झाला.
-
१९७१: — स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
-
१९६५: — मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.
-
१९४८: — कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.
-
१९२०: — बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी ने तयार केलेला सैरंध्री हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.
-
१९१५: — गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील आर्यन हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिऱ्या;याची अंगठी.
-
१८५६: — ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले. सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.