जन्म - १३ मे १९५१ — आनंद मोडक — भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक
सुविचार — कपाळावर पडणाऱ्या आड्या मनावर पडू देऊ नका मनातल्या उर्मीचा ताजेपणा जाता कामा नये (लेखक: जेम्स गार फिल्ड)
सुविचार — ऐशआराम म्हणजे जीवनाचा गंज प्रतिष्ठेचे मरण आणि सर्व शक्तीचा ऱ्हास आहे (लेखक: साने गुरुजी)
निधन - १३ मे १६२६ — मलिक अंबर — अहमदनगरच्या निजामशाहीतील प्रसिद्ध दिवाण
घटना - १३ मे २००० — उत्तर प्रदेश, बिहार व मध्यप्रदेश या राज्यांची फेररचना करुन अनुक्रमे उत्तराँचल, झारखंड व छत्तीसगढ ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
जन्म - १३ मे १९५१ — आनंद मोडक — भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक
सुविचार — कपाळावर पडणाऱ्या आड्या मनावर पडू देऊ नका मनातल्या उर्मीचा ताजेपणा जाता कामा नये (लेखक: जेम्स गार फिल्ड)
सुविचार — ऐशआराम म्हणजे जीवनाचा गंज प्रतिष्ठेचे मरण आणि सर्व शक्तीचा ऱ्हास आहे (लेखक: साने गुरुजी)
निधन - १३ मे १६२६ — मलिक अंबर — अहमदनगरच्या निजामशाहीतील प्रसिद्ध दिवाण
घटना - १३ मे २००० — उत्तर प्रदेश, बिहार व मध्यप्रदेश या राज्यांची फेररचना करुन अनुक्रमे उत्तराँचल, झारखंड व छत्तीसगढ ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.