ठळक गोष्टी
सुविचार — पैशावर विश्वास ठेवू नका पण विश्वासावर पैसा कमवा ( लेखक: ओ डब्ल्यू होम्स )
सुविचार — विद्या रुपी रत्नाची किंमत बुद्धिमान मनुष्यच करू शकतो मुर्खाला त्याची किंमत समजत नाही ( लेखक: जय शंकर प्रसाद )
जन्म - ९ मार्च १९५६ — शशी थरूर — केंद्रीय मंत्री व अर्थतज्ञ
निधन - ९ मार्च १९६९ — होमी मोदी — उद्योगपती आणि प्रशासक (जन्म: २३ सप्टेंबर १८८१ )
निधन - ९ मार्च १६५० — संत तुकाराम
सुविचार — ज्याचे बळ त्याचा कार्ड आणि ज्याचा काळ त्याचा न्याय अर्थात काळाच्या प्रवाहात ज्यांनी काळावर मात केली त्यांनी आपला न्याय अमलात आणला ( लेखक: पु ल देशपांडे )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
सुविचार — पैशावर विश्वास ठेवू नका पण विश्वासावर पैसा कमवा ( लेखक: ओ डब्ल्यू होम्स )
सुविचार — विद्या रुपी रत्नाची किंमत बुद्धिमान मनुष्यच करू शकतो मुर्खाला त्याची किंमत समजत नाही ( लेखक: जय शंकर प्रसाद )
जन्म - ९ मार्च १९५६ — शशी थरूर — केंद्रीय मंत्री व अर्थतज्ञ
निधन - ९ मार्च १९६९ — होमी मोदी — उद्योगपती आणि प्रशासक (जन्म: २३ सप्टेंबर १८८१ )
निधन - ९ मार्च १६५० — संत तुकाराम
सुविचार — ज्याचे बळ त्याचा कार्ड आणि ज्याचा काळ त्याचा न्याय अर्थात काळाच्या प्रवाहात ज्यांनी काळावर मात केली त्यांनी आपला न्याय अमलात आणला ( लेखक: पु ल देशपांडे )
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२ ऑगस्ट
२०२२: विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश, भारत — येथे संशयास्पद गॅस गळतीमुळे किमान ५३ लोक जखमी.
२००१: पुल्लेला गोपीचंद — भारतीय बॅडमिंटन खेळाडू, यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर.
१९९९: गैसल ट्रेन दुर्घटनेत, भारत — आसाममध्ये झालेल्या अपघातात किमान २८५ लोकांचे निधन.
१९९६: मायकेल जॉन्सन — एकाच ऑलिंपिक स्पर्धेत दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत सुवर्ण पदक जिकणारे पहिले व्यक्ती बनले.
१९९०: गुल्फ युद्ध — इराक देशाने कुवेतवर आक्रमण केले आणि युद्ध सुरु झाले.
१९८२: हेलसिंकी मेट्रो, फिनलंड — सर्वसामान्यांसाठी सुरु.
१९७९: रजनीकांत आरोळे — यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर केला.
१९५४: दादरा व नगर हवेली — प्रदेश पोर्तुगीजांकडुन भारतात विलीन.
१९४५: दुसरे महायुद्ध — पॉट्सडॅम परिषदेचा शेवट.
१९३४: एडॉल्फ हिटलर — जर्मनीचे फ्युहरर बनले.
१९२३: काल्व्हिन कूलिज — अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष बनले.
१९२२: शांटौ, चीन वादळ — येथे झालेल्या वादळात किमान ५० हजार लोकांचे निधन.
१९१८: कॅनडा — देशाच्या इतिहासातील पहिला सामान्य संप व्हँकुव्हर येथे झाला.
१९१४: पहिल्या महायुद्ध — जर्मनीने लक्झेंबर्गचा ताबा घेण्यास सुरु केले.
१८७०: टॉवर सबवे, लंडन — जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची सुरवात झाली.
१८५८: भारत सरकार कायदा १८५८ — या कायद्यानुसार भारतातील कंपनी राजवटीची जागा ब्रिटीश राजवटीने घेतली.
१७९०: अमेरिका — पहिली जनगणना सुरू झाली.
१६७७: मराठा साम्राज्य — शिवाजी महाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.
१९४८: तपन कुमार सरकार — भारतीय-अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंते आणि शैक्षणिक
१९२२: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल — अमेरिकन शास्रज्ञ, टेलिफोनचे संशोधक