ठळक गोष्टी
-
घटना - ९ मार्च १९४५ — दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
-
सुविचार — तुम्हाला मान खाली घालावी लागेल असे एकही काम करू नका (लेखक: जेम्स आलं)
-
सुविचार — कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही (लेखक: टी फुलर)
-
सुविचार — कल करे सो आज कर आज करे सो अब्शन मे प्रलय होय का फिर करेगा कब (लेखक: संत कबीर)
-
घटना - ९ मार्च १९५९ — बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
-
निधन - ९ मार्च १६५० — संत तुकाराम
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - ९ मार्च १९४५ — दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
-
सुविचार — तुम्हाला मान खाली घालावी लागेल असे एकही काम करू नका (लेखक: जेम्स आलं)
-
सुविचार — कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही (लेखक: टी फुलर)
-
सुविचार — कल करे सो आज कर आज करे सो अब्शन मे प्रलय होय का फिर करेगा कब (लेखक: संत कबीर)
-
घटना - ९ मार्च १९५९ — बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
-
निधन - ९ मार्च १६५० — संत तुकाराम
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
२ ऑगस्ट घटना
-
२०२२: विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश, भारत — येथे संशयास्पद गॅस गळतीमुळे किमान ५३ लोक जखमी.
-
२००१: पुल्लेला गोपीचंद — भारतीय बॅडमिंटन खेळाडू, यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर.
-
१९९९: गैसल ट्रेन दुर्घटनेत, भारत — आसाममध्ये झालेल्या अपघातात किमान २८५ लोकांचे निधन.
-
१९९६: मायकेल जॉन्सन — एकाच ऑलिंपिक स्पर्धेत दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत सुवर्ण पदक जिकणारे पहिले व्यक्ती बनले.
-
१९९०: गुल्फ युद्ध — इराक देशाने कुवेतवर आक्रमण केले आणि युद्ध सुरु झाले.
-
१९८२: हेलसिंकी मेट्रो, फिनलंड — सर्वसामान्यांसाठी सुरु.
-
१९७९: रजनीकांत आरोळे — यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर केला.
-
१९५४: दादरा व नगर हवेली — प्रदेश पोर्तुगीजांकडुन भारतात विलीन.
-
१९४५: दुसरे महायुद्ध — पॉट्सडॅम परिषदेचा शेवट.
-
१९३४: एडॉल्फ हिटलर — जर्मनीचे फ्युहरर बनले.
-
१९२३: काल्व्हिन कूलिज — अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष बनले.
-
१९२२: शांटौ, चीन वादळ — येथे झालेल्या वादळात किमान ५० हजार लोकांचे निधन.
-
१९१८: कॅनडा — देशाच्या इतिहासातील पहिला सामान्य संप व्हँकुव्हर येथे झाला.
-
१९१४: पहिल्या महायुद्ध — जर्मनीने लक्झेंबर्गचा ताबा घेण्यास सुरु केले.
-
१८७०: टॉवर सबवे, लंडन — जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची सुरवात झाली.
-
१८५८: भारत सरकार कायदा १८५८ — या कायद्यानुसार भारतातील कंपनी राजवटीची जागा ब्रिटीश राजवटीने घेतली.
-
१७९०: अमेरिका — पहिली जनगणना सुरू झाली.
-
१६७७: मराठा साम्राज्य — शिवाजी महाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.