सुविचार — प्रेमाची सातत्य म्हणजेच सुख असे वाटते पण या सुखापाठोपाठ दुःखही येते पण आपण मात्र एकालाच बिलगुण बसतो व दुसऱ्याला टाळतो सुखदुःखाच्या वास्तवते… (लेखक: जे कृष्णमूर्ती)
सुविचार — साहित्य संगीत नाट्य चित्र यांसारख्या कलांनी माणसाच्या जीवनाला समृद्ध केले आहे मानवाला सुसंस्कृत बनविले आहे परंतु एखादा माणूस साक्षर असून दे… (लेखक: यशवंतराव चव्हाण — जन्म: १२ मार्च १९१३ | निधन: २५ नोव्हेंबर १९८४)
सुविचार — इतरांना मदत केल्याशिवाय आपण स्वतःला मदत करू शकत नाही किंवा इतरांना समृद्ध केल्याशिवाय आपण आयुष्यात समृद्ध होऊ शकत नाही (लेखक: जोनेट कोल, स्पेलमन कॉलेज)
घटना - १९ एप्रिल १९४५ — सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
घटना - १९ एप्रिल १९७५ — आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.
सुविचार — प्रेमाची सातत्य म्हणजेच सुख असे वाटते पण या सुखापाठोपाठ दुःखही येते पण आपण मात्र एकालाच बिलगुण बसतो व दुसऱ्याला टाळतो सुखदुःखाच्या वास्तवते… (लेखक: जे कृष्णमूर्ती)
सुविचार — साहित्य संगीत नाट्य चित्र यांसारख्या कलांनी माणसाच्या जीवनाला समृद्ध केले आहे मानवाला सुसंस्कृत बनविले आहे परंतु एखादा माणूस साक्षर असून दे… (लेखक: यशवंतराव चव्हाण — जन्म: १२ मार्च १९१३ | निधन: २५ नोव्हेंबर १९८४)
सुविचार — इतरांना मदत केल्याशिवाय आपण स्वतःला मदत करू शकत नाही किंवा इतरांना समृद्ध केल्याशिवाय आपण आयुष्यात समृद्ध होऊ शकत नाही (लेखक: जोनेट कोल, स्पेलमन कॉलेज)
घटना - १९ एप्रिल १९४५ — सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
घटना - १९ एप्रिल १९७५ — आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.
२००१:स्पेस शटल प्रोग्राम— स्पेस शटल डिस्कव्हरी एसटीएस-105 वर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रक्षेपित करण्यात आले.
१९९०:मॅगेलन स्पेस प्रोब— शुक्र ग्रहावर पोहोचले.
१९८८:दुसर्या महायुद्ध— बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी २०,००० डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.
१९४४:दुसरे महायुद्ध— ग्वामची लढाई संपली.
१९४४:दुसरे महायुद्ध— नार्वाची लढाई: जर्मनीचा विजय, लढाई संपली.
१८९७:फेलिक्स हॉफमन— जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांनी ऍसिटिसालिसिलिक ऍसिड (एस्पिरिन) चे संश्लेषण करण्याचा सुधारित मार्ग शोधला.
१८२१:अमेरिका— मिसुरी हे अमेरिकेचे २४वे राज्य बनले.
१८१०:स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन— स्थापना झाली.
१७९३:म्युसी डु लूवर, पॅरिस, फ्रान्स— सुरु झाले.
१७४१:— त्रावणकोरचे राजा मार्तंड वर्मायांनी डच ईस्ट इंडिया कंपनीचा पराभव केला आण भारतातील डच वसाहतवादी राजवटीचा अंत घडवून आणला.
१६७५:रॉयल ग्रीनविच लॅब्रेटोरी, लंडन, इंग्लंड— पायाभरणी झाली.
जन्म
१९२२:हरी हरिलेला— भारतीय-हाँगकाँगचे व्यापारी
(निधन: २९ डिसेंबर २०१४
)
१८५५:उस्ताद अल्लादियाँ खान— जयपूर-अत्रौली घराण्याचे संस्थापक, गान सम्राट
(निधन: १६ मार्च १९४६
)
निधन
१९८६:अरुण श्रीधर वैद्य— भारताचे १३वे लष्करप्रमुख, जनरल — महावीरचक्र
(जन्म: २७ जानेवारी १९२६
)