ठळक गोष्टी
-
घटना - २ ऑगस्ट १९९९ — गैसल ट्रेन दुर्घटनेत, भारत — आसाममध्ये झालेल्या अपघातात किमान २८५ लोकांचे निधन.
-
सुविचार — विचाराची ज्योती मालविली तर आचार आंधळा बनेल (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
-
घटना - २ ऑगस्ट १९९६ — मायकेल जॉन्सन — एकाच ऑलिंपिक स्पर्धेत दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत सुवर्ण पदक जिकणारे पहिले व्यक्ती बनले.
-
घटना - २ ऑगस्ट १९४५ — दुसरे महायुद्ध — पॉट्सडॅम परिषदेचा शेवट.
-
सुविचार — लोकांचे हित हित कशात आहे हे जो माणूस लोकापवादाची लोकांची परवा न करता निर्भयपणे मांडतो त्यालाच मी पुढारी समजतो (लेखक: अज्ञात)
-
सुविचार — आपले विचार दारिद्र्य असले की आपण कंगाल बनतो (लेखक: इमर्सन)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
घटना - २ ऑगस्ट १९९९ — गैसल ट्रेन दुर्घटनेत, भारत — आसाममध्ये झालेल्या अपघातात किमान २८५ लोकांचे निधन.
-
सुविचार — विचाराची ज्योती मालविली तर आचार आंधळा बनेल (लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२)
-
घटना - २ ऑगस्ट १९९६ — मायकेल जॉन्सन — एकाच ऑलिंपिक स्पर्धेत दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत सुवर्ण पदक जिकणारे पहिले व्यक्ती बनले.
-
घटना - २ ऑगस्ट १९४५ — दुसरे महायुद्ध — पॉट्सडॅम परिषदेचा शेवट.
-
सुविचार — लोकांचे हित हित कशात आहे हे जो माणूस लोकापवादाची लोकांची परवा न करता निर्भयपणे मांडतो त्यालाच मी पुढारी समजतो (लेखक: अज्ञात)
-
सुविचार — आपले विचार दारिद्र्य असले की आपण कंगाल बनतो (लेखक: इमर्सन)
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१० मे
-
१९९७: — ७.३ मेगावॅट भूकंपाच्या तीव्र धक्क्याने इराण मधील सुमारे १५६७ लोक ठार, २३०० लोक जखमी आणि ५०००० लोक बेघर झाले.
-
१९९४: — दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्र हाती घेतली.
-
१९९३: संतोष यादव — दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणाऱ्या पहिलय भारतीय महिला ठरल्या. — पद्मश्री, टेन्झिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार
-
१९८१: — फ्रान्सवा मितराँ फ्रान्सचे अध्यक्ष बनले.
-
१९७९: — मायक्रोनेशिया प्रजासत्ताक बनले.
-
१९६२: — मार्वल कॉमिक्सने द इक्रीडिबल हल्क या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित केला.
-
१९४०: — दुसरे महायुद्ध नेव्हिलचेम्बरलेनने राजीनामा दिल्यावर विन्स्टन चर्चिल युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
-
१९३७: — स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता.
-
१९०७: — स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्णमहोत्सव लंडनमधे साजरा केला.
-
१८२४: — लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसाधारण लोकांसाठी खुली करण्यात आली.
-
१८१८: — इंग्रज व मराठे यांच्यात तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
-
१९१८: रामेश्वर नाथ काओ — भारतीय रिसर्च अँड ऍनॅलेसिस विंग (RAW) गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष
-
१९०९: बेल्लारी केसवन — भारतीय सुप्रसिद्ध ग्रंथालय शास्रज्ञ — पद्मश्री
-
१८८९: नारायण दामोदर सावरकर — स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू, कादंबरीकार
-
२०२२: पं. शिवकुमार शर्मा — भारतीय प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार — पद्म विभूषण, पद्मश्री
-
२००२: कैफी आझमी — गीतकार