ठळक गोष्टी
सुविचार — सन्मार्गाने सुख प्राप्त करण्याचे साधन म्हणजे शिक्षण ( लेखक: अरेस्टॉंटल )
सुविचार — यशस्वी माणसाचा प्राणवायू म्हणजे त्याच्यातील दुर्दम्य इच्छाशक्ती ( लेखक: सॉक्रेटिस )
निधन - २५ मार्च १९४० — रजनीकांत बर्दोलोई — आसामी कादंबरीकार (जन्म: ११ डिसेंबर १८६७ )
घटना - २५ मार्च २००० — १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.
सुविचार — आळस अज्ञान व अंधश्रद्धा हे माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत ( लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२ )
घटना - २५ मार्च १८९८ — शिवरामपंत परांजपेकाळ हे साप्ताहिक सुरू झाले.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
सुविचार — सन्मार्गाने सुख प्राप्त करण्याचे साधन म्हणजे शिक्षण ( लेखक: अरेस्टॉंटल )
सुविचार — यशस्वी माणसाचा प्राणवायू म्हणजे त्याच्यातील दुर्दम्य इच्छाशक्ती ( लेखक: सॉक्रेटिस )
निधन - २५ मार्च १९४० — रजनीकांत बर्दोलोई — आसामी कादंबरीकार (जन्म: ११ डिसेंबर १८६७ )
घटना - २५ मार्च २००० — १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.
सुविचार — आळस अज्ञान व अंधश्रद्धा हे माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत ( लेखक: विनोबा भावे — जन्म: ११ सप्टेंबर १८९५ | निधन: १५ नोव्हेंबर १९८२ )
घटना - २५ मार्च १८९८ — शिवरामपंत परांजपेकाळ हे साप्ताहिक सुरू झाले.
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
१० मे घटना
१९९७: — ७.३ मेगावॅट भूकंपाच्या तीव्र धक्क्याने इराण मधील सुमारे १५६७ लोक ठार, २३०० लोक जखमी आणि ५०००० लोक बेघर झाले.
१९९४: — दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्र हाती घेतली.
१९९३: संतोष यादव — दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणाऱ्या पहिलय भारतीय महिला ठरल्या. — पद्मश्री, टेन्झिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार
१९८१: — फ्रान्सवा मितराँ फ्रान्सचे अध्यक्ष बनले.
१९७९: — मायक्रोनेशिया प्रजासत्ताक बनले.
१९६२: — मार्वल कॉमिक्सने द इक्रीडिबल हल्क या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित केला.
१९४०: — दुसरे महायुद्ध नेव्हिलचेम्बरलेनने राजीनामा दिल्यावर विन्स्टन चर्चिल युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
१९३७: — स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता.
१९०७: — स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्णमहोत्सव लंडनमधे साजरा केला.
१८२४: — लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसाधारण लोकांसाठी खुली करण्यात आली.
१८१८: — इंग्रज व मराठे यांच्यात तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.