ठळक गोष्टी
-
सुविचार — आपल्या प्रभावी व्यक्तवाणे शत्रूची देखील मते बदलू शकतो तोच महापुरुष होय (लेखक: अज्ञात)
-
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
-
सुविचार — ज्ञानी माणसाबरोबर एकदाच केलेले संभाषण हे दहा वर्ष पुस्तकाचा अभ्यास करण्यापेक्षा जास्त सरस आहे (लेखक: हेन्री वर्ड्सवर्ड लॉगफेलो)
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
सुविचार — बर्फ उकडा नाही तर फोडा तुम्हाला त्यापासून पाणीच मिळणार (लेखक: जॉन हरबर्ट)
-
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
-
सुविचार — आपल्या प्रभावी व्यक्तवाणे शत्रूची देखील मते बदलू शकतो तोच महापुरुष होय (लेखक: अज्ञात)
-
घटना - २ सप्टेंबर १९९९ — भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ह्या इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणाऱ्या आशियातील पहिली महिला ठरल्या.
-
सुविचार — ज्ञानी माणसाबरोबर एकदाच केलेले संभाषण हे दहा वर्ष पुस्तकाचा अभ्यास करण्यापेक्षा जास्त सरस आहे (लेखक: हेन्री वर्ड्सवर्ड लॉगफेलो)
-
घटना - २ सप्टेंबर १९४६ — भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
-
सुविचार — बर्फ उकडा नाही तर फोडा तुम्हाला त्यापासून पाणीच मिळणार (लेखक: जॉन हरबर्ट)
-
घटना - २ सप्टेंबर १९३९ — दुसरे महायुद्ध जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.
-
न्यूजलेटरसाठी नोंदणी करा
३ फेब्रुवारी
-
१९२८: — सायमन गो बॅक या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला.
-
१७८३: — स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.
-
१९६३: रघुराम राजन — भारतीय अर्थतज्ञ
-
१९००: टी. आर. शेषाद्री — भारतीय रसायनशास्त्रज्ञ, शैक्षणिक — पद्म भूषण
-
१९६९: सी. एन. अण्णादुराई — तामिळनाडूचे ७वे मुख्यमंत्री
-
१८३२: उमाजी नाईक — भारतीय आद्द क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक