सुविचार — आपण जे काही असतो ते आपल्या विचारांचा परिणाम असतो (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
जन्म - १९ मार्च १९२४ — फकीर चंद कोहली — भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक — पद्म विभूषण (निधन: २६ नोव्हेंबर २०२०)
घटना - १९ मार्च २००१ — वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.
सुविचार — देवावर अवलंबून न राहता आपल्या मनगटाच्या जोरावर आपले भवितव्य घडविण्याच्या कामाला लागा (लेखक: अज्ञात)
घटना - १९ मार्च १९२७ — निराधारांच्या बहिणीं (Sisters of the Destitute) — या संस्थेची स्थापना.
सुविचार — जर न्यायचं अस्तित्व असेल तरच सामान्यांना जगणं शक्य होते कृतिशील सत्य म्हणजेच न्याय होय (लेखक: बेंजामिन डिझरायली)
सुविचार — आपण जे काही असतो ते आपल्या विचारांचा परिणाम असतो (लेखक: भगवान गौतम बुद्ध)
जन्म - १९ मार्च १९२४ — फकीर चंद कोहली — भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक — पद्म विभूषण (निधन: २६ नोव्हेंबर २०२०)
घटना - १९ मार्च २००१ — वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.
सुविचार — देवावर अवलंबून न राहता आपल्या मनगटाच्या जोरावर आपले भवितव्य घडविण्याच्या कामाला लागा (लेखक: अज्ञात)
घटना - १९ मार्च १९२७ — निराधारांच्या बहिणीं (Sisters of the Destitute) — या संस्थेची स्थापना.
सुविचार — जर न्यायचं अस्तित्व असेल तरच सामान्यांना जगणं शक्य होते कृतिशील सत्य म्हणजेच न्याय होय (लेखक: बेंजामिन डिझरायली)